rashifal-2026

साईबाबांच्या पुजेमुळे दुष्काळ : स्वामी स्वरुपानंद सरस्वती

Webdunia
सोमवार, 11 एप्रिल 2016 (10:51 IST)
शिर्डीच्या साईबाबांची पूजा केल्यामुळेच महाराष्ट्रात दुष्काळ निर्माण झाला आहे, असे खळबळजनक विधान द्वारकापीठाचे शंकराचार्य स्वामी स्वरुपानंद सरस्वती यांनी केले आहे.
 
साईबाबा देव नाहीत त्यांची पुजा करु नये असे म्हणणारे स्वामी स्वरुपानंद सरस्वती म्हणाले, साईबाबा फकीर होते म्हणून त्यांची देव म्हणून पुजा करणे अशुभ आहे. ज्या ठिकाणी त्यांची पूजा केली जाते त्याठिकाणी निसगार्चा प्रकोप होतो. त्या ठिकाणी दुष्काळ, पूर यासारखी संकट येऊन मृत्यूचे भय निर्माण होते, असे ते म्हणाले.
सर्व पहा

नक्की वाचा

भिकाऱ्याने दान विकून दारू पिल्यास दात्याला दोष लागतो का?, प्रेमानंद महाराज काय म्हणाले जाणून घ्या

Christmas 2025 Essay in Marahti नाताळ निबंध मराठी

सुंदर त्वचेसाठी तांदळाचे पीठ अशा प्रकारे वापरा, पद्धत जाणून घ्या

हिवाळ्यात ब्रोकोली खाणे अत्यंत फायदेशीर आहे आरोग्य फायदे जाणून घ्या

जोडीदार भावनिक छळ तर नाही करत आहे, अशा प्रकारे ओळखा

सर्व पहा

नवीन

धक्कादायक: लातूरमध्ये लोन रिकव्हरी एजंटला जिवंत जाळले

IND vs SA: भारतीय संघाने तिसऱ्या T20 मध्ये दक्षिण आफ्रिकेचा पराभव केला

LIVE: नाशिकमध्ये कलामंदिर येथे भव्य वृक्षारोपण कार्यक्रम आणि विकासकामांचे भूमिपूजन

हाँगकाँगला अंतिम सामन्यात हरवून भारत स्क्वॅश विश्वचषक जिंकणारा पहिला आशियाई देश ठरला

मेस्सी आज राष्ट्रीय राजधानी नवी दिल्लीत पोहोचेल; कार्यक्रमांमध्ये सहभागी होणार

Show comments