Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

आठवलेंना हवीत सात- आठ मंत्रिपद

वेबदुनिया
गुरूवार, 22 ऑक्टोबर 2009 (10:12 IST)
ND
ND
महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकांचा निकाल आता जाहीर होत असतानाच तिसऱ्या आघाडीची स्थापना करून कॉग्रेसला आव्हान देणाऱ्या रिपब्लिक नेते रामदास आठवले यांनी पुन्हा एकदा कॉग्रेसचा हात धरण्याचे संकेत दिले आहेत. आपण कॉग्रेसला पाठिंबा देण्यास तयार असून, रिपब्लिकन आघाडीला सात ते आठ मंत्रिपद देण्याची मागणी त्यांनी निकालापूर्वीच केली आहे.

राज्यातील निकालांचे चित्र स्पष्ट होत असून, राष्ट्रवादी आणि कॉग्रेसचे अनेक उमेदवार आघाडीवर आहेत. यातच तिसऱ्या आघाडीचे काही उमेदवार आघाडीवर असल्याचे चित्र दिसत असून, कॉग्रेस आणि राष्ट्रवादीने पाठिंबा मागितल्यास आपण त्यांना पाठिंबा देण्यास तयार असल्याचे आठवले यांनी स्पष्ट केले आहे.

आज दुपारी या संदर्भात बैठक बोलावण्यात आली असून, यात आघाडीला पाठिंबा द्यायचा का नाही आणि कोणत्या अटींवर द्यायचा या संदर्भात निर्णय घेण्यात येणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे.

पंढरपूरच्या विठुमाऊलीचे पदस्पर्श दर्शन येत्या 2 जूनपासून सुरु

Lok Sabha Elections 2024: पंतप्रधान मोदींनी पुरुलियामध्ये इंडिया आघाडीवर टीका केली, म्हणाले

आग्रा येथील तीन बूट व्यावसायिकांवर आयकर विभागाचा छापा,नोटा मोजताना मशीन थकली

आम आदमी पार्टीला चिरडण्याचा प्रयत्न करत आहे म्हणत केजरीवालांचा भाजपवर हल्लाबोल

गुरु -शिष्याच्या नात्याला तडा, कुस्तीकोच ने केला अल्पवयीन विद्यार्थिनीचा विनयभंग

Thane : एक केळी जास्त घेतल्याने फळ विक्रेताची ग्राहकाला लोखंडी रॉडने मारहाण

शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी; मान्सून वेळेपूर्वी अंदमानात दाखल होणार!

प्रयागराजमध्ये राहुल गांधी आणि अखिलेश यादव यांच्या सभेत चेंगराचेंगरी, अनेक जखमी

नोएडाच्या हॉटेलला लागलेल्या आगीत महिला फिजिओथेरपिस्टचा मृत्यू

महाराष्ट्रात मतदान करण्यापूर्वी शाहरुख खानने लोकांना मतदान करण्याचे आवाहन केले

Show comments