'वैष्णव जन तो तेने कहीये', हे भजन महात्मा गांधींना प्रिय होतं. 15 व्या शतकातील गुजरातच्या संत कवी नरसी मेहता यांनी रचलेले एक अत्यंत लोकप्रिय भजनआहे. वैष्णवांसाठी सर्वोत्तम आदर्श आणि दृष्टिकोन काय असावे याचे वर्णन करते. हे स्तोत्र गांधीजींच्या रोजच्या प्रार्थनेत समाविष्ट होते.