Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

गांधीजींचे आवडते भजन: त्यांच्या दैनंदिन प्रार्थनेत समाविष्ट होते, तुम्हीही वाचा

mahatma gandhi jayanti
Webdunia
शनिवार, 2 ऑक्टोबर 2021 (08:02 IST)
'वैष्णव जन तो तेने कहीये', हे भजन महात्मा गांधींना प्रिय होतं. 15 व्या शतकातील गुजरातच्या संत कवी नरसी मेहता यांनी रचलेले एक अत्यंत लोकप्रिय भजनआहे. वैष्णवांसाठी सर्वोत्तम आदर्श आणि दृष्टिकोन काय असावे याचे वर्णन करते. हे स्तोत्र गांधीजींच्या रोजच्या प्रार्थनेत समाविष्ट होते.
 
भजन -
 
वैष्‍णव जण तो तेणे कहिए जे
पीर पराई जाणे रे
पर दुक्‍खे उपकार करे तोए,
मन अभिमान न आणे रे।
 
सकल लोक मा सहुने बंदे,
निंदा ना करे केणी रे,
वाछ काछ, मन निश्‍छल राखे,
जन-जन जननी तेणी रे।
समदृष्‍टी ने तृष्‍णा त्‍यागी,
परस्‍त्री जेणे मात रे,
जिहृवा थकी असत्‍य न बोले
परधन न जला हाथ रे।
मोह-माया व्‍यायी नहीं जेणे,
दृढ़ वैराग्‍य जेणे मनमा रे,
राम-नाम-शुँ ताली लागी,
सकल तीरथ जेणे तनमा रे।
 
वनलोही ने कपट रहित छे,
काम, क्रोध निवारया रे,
भने नरसिन्‍हो तेणो दर्शन
करताकुल एकोतर तारया रे।
 
वैष्णव जन तो तेने कहिये,
जे पीर पराई जाणे रे।

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

चारधामची यात्रा यमुनोत्रीपासूनच का सुरू होते? यामागील धार्मिक कारण जाणून घ्या...

Sant Gora Kumbhar महाराष्ट्रातील संत गोरा कुंभार संपूर्ण माहिती

लग्नात जेवण करताना या चुका करू नका, वास्तु नियम पाळा अन्यथा आरोग्य बिघडू शकते

स्वामी विवेकानंदांचे हे विचार तुमचे जीवन बदलतील आणि यशाच्या शिखरावर नेतील

उन्हाळ्यात सेवन करा थंडगार Fennel syrup

सर्व पहा

नवीन

LIVE: अक्षय्य तृतीयेला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस 'वर्षा' बंगल्यात स्थलांतरित झाले

पहलगाम दहशतवादी हल्ल्यावरून संजय राऊतांनी सरकारवर हल्लाबोल केला

मंत्रिमंडळ बैठकीत महत्त्वाचा निर्णय, मोदी सरकार करणार जातीय जनगणना

ठाणे: फोन वापरावरून झालेल्या वादातून तरुणीने ११ व्या मजल्यावरून उडी घेत केली आत्महत्या

महाराष्ट्रातील औरंगजेब आणि इतर आक्रमकांच्या कबरी हटवणे हे मुख्यमंत्रीचें पहिले कर्तव्य-द्वारका शारदा पीठाचे शंकराचार्य

पुढील लेख
Show comments