Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

सकल मराठा समाजाचा मुंबई - ठाण्यातील सुरु असलेला बंद मागे; पत्रकार परिषदेत घोषणा

Webdunia
बुधवार, 25 जुलै 2018 (15:40 IST)
मराठा समाजाचा मुंबई ठाणे सुरु असलेला बंद अखेर स्थगित केला आहे. ही घोषणा पत्रकार परिषदेत करण्यात आली आहे. पत्रकार परिषदेत सरकारवर जोरदार टीका केली असून सरकारने दोन वर्षापासून आमची फसवणूक केली. त्यामुळे मूक मोर्चाऐवजी ठोक मोर्चा केला असे परिषदेत स्पष्ट केले आहे. सकल मराठा क्रांती मोर्चाने मुंबई बंदचं आंदोलन मागे घेतलं आहे. मराठा मोर्चाकडून आंदोलन मागे घेत असल्याची घोषणा केली आहे. आंदोलकांना शांतता राखण्याचे आव्हान करण्यात आलं आहे. ठाणे, मुंबईतही आंदोलन स्थगित करत असल्याची घोषणा करण्यात आली आहे. काही ठिकाणी बंदला हिंसक वळण लागल्यानंतर आता बंद मागे घेतल्याची घोषणा करण्यात आली आहे. शांतता राखण्याच्या मराठा समन्वयकांकडून आवाहन करण्यात आलं आहे. 
सरकारने दोन वर्षापासून आमची फसवणूक केली. त्यामुळे मूक मोर्चाऐवजी ठोक मोर्चा केला. 
सरकारच्या निष्क्रियतेमुळे मराठा समाज रस्त्यावर उतरला 
मराठा समाजाचा मुंबई - ठाण्यातील बंद मागे; पत्रकार परिषदेत घोषणा 
मुबई : मराठा क्रांती मोर्चाकडून मुंबई बंद च्या आंदोलनाला स्थगिती. सकल मराठा मोर्चाचे मुंबई समन्वयक विरेंद्र पवार यांनी जाहीर केले. 

संबंधित माहिती

जेवण बनवतांना गॅस सिलेंडर झाले लीक आग लागल्याने 4 जणांचा मृत्यू

'अनुपमा' अभिनेत्री रुपाली गांगुली भाजपमध्ये दाखल

महाराष्ट्र गीत : जय जय महाराष्ट्र माझा, गर्जा महाराष्ट्र माझा

मोदींकडून महाराष्ट्र दिनानिमित्त मराठीत शुभेच्छा!

टँकरच्या अपघातामुळे रस्त्यावर तेल सांडलेले पाहून मुख्यमंत्री शिंदे यांनी मदतीचा हात पुढे केला

कल्याणमधून श्रीकांत शिंदे आणि ठाण्यातून नरेश गणपत म्हस्के यांना तिकीट

'मी जिवंत असेपर्यंत मुस्लिमांना धर्माच्या आधारे आरक्षण देणार नाही', पंतप्रधान मोदींचे मोठे वक्तव्य

मुबंई लोकसभेच्या 6 जागांसाठी या नेत्यांमध्ये होईल सामना

Russia-Ukraine War : ओडेसामध्ये रशियाचा क्षेपणास्त्र हल्ला, पाच जण ठार

नेहरू-गांधी घराण्याच्या तीन पिढ्यांनी देशासाठी बलिदान दिले; शरद पवारांचे वक्तव्य

पुढील लेख
Show comments