Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

मनोज जरांगेकडून पुन्हा उपोषण सुरु

manoj jarange
Webdunia
शनिवार, 8 जून 2024 (12:59 IST)
मराठा आरक्षण लागू करा अशी मागणी करत परत मनोज जरांगे पाटील यांनी उपोषण पुन्हा सुरु केले आहे. मराटह आरक्षण लागू करण्याची मागणी करत सामाजिक कार्यकर्ते मनोज जरांगे पाटील परत आता उपोषण करत आहे. आता परत पुन्हा देशामध्ये मराठा आरक्षणची मागणी उठायला लागली आहे. या आरक्षणाची मागणी करत मनोज जरांगे पाटील एकदा परत आपल्या विभिन्न मागण्या घेऊन आमरण उपोषण करण्यासाठी बसले आहे.
 
मराठा आरक्षणसाठी मराठा समाज नेता मनोज जारांगे पाटिल यांनी शनिवार पासून अनिश्चितकालीन उपोषण सुरु केले आहे. ही पाचवी वेळ आहे जेव्हा मनोज जारांगे आरक्षणसाठी उपोषण करीत आहे. यावेळेस आरक्षण मिळणार नाही तोपर्यंत उपोषण सुरु राहील. 
 
गेल्या काही दिवसांमध्ये मनोज जारांगे पाटिल म्हणाले होते की, कुनबी जातिचे प्रमाण पत्र देण्यासाठी जर सरकारने उशीर केला तर ते परत उपोषण करतील.त्यांच्या अनुसार कुनबी जाति महाराष्ट्रमध्ये OBC श्रेणीमध्ये येते. जरांगे यांनी मागणी केली की, मराठा समुदायचे सर्व लोक कुनबी मानले जावे आणि त्याच्या नुसार आरक्षण द्यायला हवे. पण शिंदे सरकारने निर्णय घेतला की, केवळ निजाम युगचे (कुनबी प्रमाणपत्र) दस्तावेज ठेवणाऱ्या लोकांना यानुसार लाभ मिळेल. जे त्यांना मंजूर नाही. 
 
मिळालेल्या माहितीनुसार, यापूर्वी देखील मराठा आरक्षणासाठी मनोज जारांगे पाटिल यांनी उपोषण केले होते. हे उपोषण 17 दिवसांपर्यंत चालले. तेव्हा सरकारने 40 दिवसांचा वेळ मागितला होता. ते म्हणाले की सरकारला दिलेल्या अवधीमध्ये सरकारने काहीच केले नाही म्हणून ते पुन्हा उपोषणाला बसले. त्यांचे हे उपोषण 8 दिवस चालले. तेव्हा शिंदे सरकारने पुन्हा दोन महिन्याचा अवधी मागितला. पण या दोन महिन्यांमध्ये सरकारने मराठा आरक्षणासाठी काहीच केले नाही म्हणून मनोज जरांगे पाटील पुन्हा उपोषणाला बसलेत. 

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

या 5 जीवनसत्त्वांच्या कमतरतेमुळे डोकेदुखी होते, जाणून घ्या उपाय

Natural Cool Water उन्हाळ्यात फ्रीज न वापरता थंड पाणी मिळवा, कसे ते जाणून घ्या

झोपेची समस्या दूर करण्यासाठी या योगासनांचा सराव करा

जातक कथा : दयाळू मासा

स्वप्नात हे पक्षी दिसणे खूप शुभ मानले जाते, जाणून घ्या

सर्व पहा

नवीन

LIVE: शिवसेनेचे माजी उपजिल्हाप्रमुख अंकुश कडूंची भर रस्त्यात हत्या

छत्रपती संभाजीनगर येथील एका बँकेच्या शाखेत चोरीदरम्यान सिलिंडरचा स्फोट,बँक जळून खाक

मुंबईत जैन मंदिर पाडल्यावरून गदारोळ,अबू आझमींनी दिली प्रतिक्रिया

नागपुरात पूर्व वैमनस्यातून शिवसेनेचे माजी उपजिल्हाप्रमुख अंकुश कडूंची भर रस्त्यात हत्या, आरोपी फरार

मी देशासाठी रस्ते बांधत आहे, पण माझ्या शहरासाठी नाही', नितीन गडकरींची खंत,अधिकाऱ्यांना दिले हे आदेश

पुढील लेख
Show comments