Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

मनोज जरांगेकडून उपोषणाची नवी तारिख जाहिर

Webdunia
मंगळवार, 4 जून 2024 (15:44 IST)
काही दिवसांपूर्वी मनोज जरांगे पाटील यांनी चार जूनला आम्ही उपोषणाला बसू असे सांगितले होते. पण त्यांनी आपल्या उपोषणाची तारीख मनोज जरांगे पाटील यांनी बदलेली आहे. 
 
लोकसभा निवडणूक 2024 परिणाम आज स्पष्ट होणार आहे. तसेच आता अवघे काही तास राहिले आहे. या परिणामांकडे देशातील प्रत्येकाचे लक्ष लागले आहे. मनोज जरांगे पाटील यांनी मराठा समाजाच्या ओबीसीतून आरक्षण देण्याच्या मागणीसाठी 4 जून रोजी उपोषणाला बसू असे सांगितले होते. पण आता जरांगे पाटलांनी ही तारीख बदलली आहे. कायदा सुव्यवस्थतेचा प्रश्न तसेच निवडणुकीचे परिणाम पाहता जरांगे पाटलांनी हा निर्णय घेतला असे समजले आहे. 
 
संपूर्ण देशाचं लक्ष लोकसभा निवडणुकीचा परिणामाकडे लागलेलं असताना मराठा समाजाच्या आरक्षणासाठी 4 जून रोजी पुन्हा एकदा उपोषणाला बसणार असल्याची घोषणा मनोज जरांगे पाटील यांनी केली होती. अंतरवाली सराटी येथील काही नागरिकांनी उपोषण आंदोलनाला विरोध करत जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देत म्हंटले की, या आंदोलनामुळे गावातील जातीय तडजोड बिघडत आहे. तसेच आपलं उपोषण तात्पुरत स्थगित करण्याचा निर्णय मनोज जरांगे पाटील यांनी घेतला. 
 
अंतरवाली सराटीच्या नागरिकांनी मनोज जरांगे यांच्या उपोषणाला विरोध केला असून मनोज जरांगे पाटील हे गाव सोडून दुसऱ्या ठिकाणी उपोषण करणार आहे. तसेच मनोज जरांगे पाटील म्हणाले की, 8 जून रोजी आपण उपोषणाला बसणार आहोत. 
 

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

पिण्याच्या पाण्याच्या बाटलीमध्ये कमोडच्या सीटपेक्षा जास्त जंतू असतात? संशोधक काय इशारा देतात? वाचा

शिंदे सरकारने स्पर्धा परीक्षांमधील अनियमितता रोखण्यासाठी विधानसभेत विधेयक मंजूर केले

भाजपने 24 राज्यांचे प्रभारी आणि सहप्रभारी घोषित केले जावडेकरांसह या नेत्यांवर मोठी जबाबदारी

Road Accident : पुणे मुंबई द्रुतगती मार्गावर तीन वाहनांचा भीषण अपघात, एक ठार

कार्ला -मळवली पुलावरून एक जण वाहून गेला, शोधण्याचे कार्य सुरु

सर्व पहा

नवीन

अरविंद केजरीवाल यांच्या याचिकेवर उच्च न्यायालयात सुनावणी,17 जुलै रोजी सुनावणी

केरळमध्ये 'मेंदू खाणाऱ्या' अमिबा संसर्गामुळे मुलाचा मृत्यू

Brain Eating Amoeba ने घेतला 14 वर्षाच्या मुलाचा जीव, जाणून घ्या किती धोकादायक आहे

1 रुपयात पीक विमा योजनेसाठी अर्ज करताय? मग आधी या 5 गोष्टी लक्षात ठेवा

मुलींना लहान वयातच पाळी येणं धोकादायक का आहे? त्याची कारणं काय आहेत?

पुढील लेख
Show comments