Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

People going to Hell : कसे लोकं जातात नरकात?

Webdunia
चाणक्याने सांगितले आहे कसे लक्षण असलेले लोकं नरकात पडतात.
क्रोधी स्वभाव- जे लोकं तापट स्वभावाचे असतात अश्या लोकांना नरकात जावे लागतात. असे लोकं रागात चुकीचे काम करतात म्हणून क्रोध नरकात राहणार्‍याचे लक्षण आहे.
 
कडू बोलणे- जे लोकं दुसर्‍यांशी कडू बोलतात आणि आपल्या गोष्टींनी दुसर्‍यांना दुःख पोहचवतात ते लोकं नरकात जातात.

स्वजनांशी ईर्ष्या आणि शत्रुत्व ठेवणारे- जे लोकं आपल्या प्रियजनांशी ईर्ष्या करतात, त्यांच्याबद्दल मनात शुत्रत्वाची भावना बागळतात, आचार्य चाणक्याप्रमाणे हे लक्षण नरकात जाण्यासारखे आहे.
 
नीच सुसंगतता- जे लोकं नीच लोकांच्या सुसंगतीत राहतात आणि त्यासोबत वेळ घालवतात, असे लोकं नरकात जातात. याव्यतिरिक्त नीच लोकांची सेवा आणि जी हुजरी करणारेही नरकात जातात. 

Lord Hanuman 10 अचूक उपाय, ज्याने बजरंगबली प्रसन्न होतात, पैशाची कमतरता दूर होते, रोग आणि दुःख नष्ट होतात

Maruti Aarti मारुतीच्या आरत्या संपूर्ण मराठी

Akshaya Tritiya Upay हे 3 चमत्कारिक उपाय देवी लक्ष्मीला प्रसन्न करतील

आरती मंगळवारची

Akshaya Tritiya 2024 Daan अक्षय्य तृतीयेच्या दिवशी या 5 गोष्टींचे दान आयुष्यातील सर्व समस्या दूर करतील

जेवण बनवतांना गॅस सिलेंडर झाले लीक आग लागल्याने 4 जणांचा मृत्यू

'अनुपमा' अभिनेत्री रुपाली गांगुली भाजपमध्ये दाखल

महाराष्ट्र गीत : जय जय महाराष्ट्र माझा, गर्जा महाराष्ट्र माझा

मोदींकडून महाराष्ट्र दिनानिमित्त मराठीत शुभेच्छा!

टँकरच्या अपघातामुळे रस्त्यावर तेल सांडलेले पाहून मुख्यमंत्री शिंदे यांनी मदतीचा हात पुढे केला

पुढील लेख
Show comments