Dharma Sangrah

सातवा वेतन आयोग : 50 लाख कर्मचार्‍यांना घसघशीत पगारवाढ

Webdunia
बुधवार, 7 फेब्रुवारी 2018 (13:21 IST)
मोदी सरकार लवकरच केंद्रीय कर्मचार्‍यांच्या पगारामध्ये घसघशीत वाढ करणार आहे. याचा फायदा 50 लाख कर्मचार्‍यांना होणार आहे. एप्रिल 2018 मध्ये अर्थमंत्री अरुण जेटली याची घोषणा करण्याची शक्यता आहे. 
 
सातव्या वेतन आयोगाने केलेल्या शिफारसीनुसार केंद्र सरकार सातवा वेतन आयोग वाढवण्यासाठी प्रयत्न करत आहे. माध्यमांच्या  वृत्तानुसार कर्मचार्‍यांची वाढणारी पगार येणार्‍या आर्थिक वर्षापासून लागू करण्यात येणार आहे. अर्थमंत्री जेटली यांनी काही दिवसापूर्वी पगारवाढ करण्याचे आश्वासन दिले होते. जर मोदी सरकार कर्मचार्‍यांचा पगार वाढवणार असतील तर कमीत कमी त्यांचा पगार 24000 रुपये होणार आहे. याची अधिकृत घोषणा झालेली नाही. केंद्रीय कर्मचारी मॅट्रिक्स लेवल 1-2 मध्ये येतात त्यांचीच पगारवाढ होणार आहे.
 
सातव्या वेतन आयोग लागू झाल्यास कमीत कमी सात हजार असणार्‍या कर्मचार्‍यांची पगार वाढून 18,000 रुपये महिना होणार आहे. अधिकाधिक 90,000 पगार असणार्‍याचा वाढून 2.50 लाख रुपये होणार आहे. सातव्या वेतन आयोगाच्या सिफारशींना 29 जून 2016 मध्ये मंजुरी मिळाली आहे. आता केंद्रीय कर्मचार्‍यांची अशी मागणी आहे की कीतकी 18,000 पगार असणार्‍यांची वाढून 26,000 हजार रुपये महिना व्हावी. 
 
बेसिक वेतनात 14.27 टक्के आणि भत्त्यांमध्ये वाढ प्रस्तावित करण्यात आली आहे. एकूण मिळून 23.6 टक्के वेतनवाढ मिळणार आहे. सातव्या वेतन आयोगाच्या शिफारशी स्वीकारल्यानंतर वेतन आणि निवृत्ती वेतनाचा सरकारवर अतिरिक्त 1.02 लाख कोटींचा भार पडणार आहे.

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

पत्नी अजूनही तिच्या माजी प्रियकरावर प्रेम करत असेल तर काय करावे?

दररोज कमी पाणी पिण्याची सवय मुतखड्याचा धोका वाढवू शकते

वॅक्सिंग करताना या टिप्स अवलंबवा

मकर संक्रांतीला मासिक पाळी आल्यावर काय करावे

२०२६ मध्ये या ४ राशींचे भाग्य पूर्णपणे बदलेल, तुम्ही तयार आहात का?

सर्व पहा

नवीन

प्राणघातक 'मांझा' ने घेतला दोघांचा बळी; वडील आणि मुलगी ७० फूट उंच उड्डाणपुलावरून पडल्याने मृत्यू

LIVE: नांदेडमध्ये नगरपालिका निवडणुकीच्या आधी काँग्रेस उमेदवाराच्या पतीवर हल्ला

इराणसोबतच्या तणावादरम्यान, अमेरिकेचा मोठा निर्णय; ७५ देशांचे सर्व व्हिसा निलंबित

जप्त केलेल्या रुपयांच्या व्याजाचा अर्धा भाग सशस्त्र सेना कल्याण निधीत देण्याचे मुंबई उच्च न्यायालयाने ईडीला दिले आदेश

महायुती २९ पैकी इतक्या महानगरपालिकांवर नियंत्रण ठेवेल; उपमुख्यमत्री फडणवीसांचा दावा

पुढील लेख
Show comments