Festival Posters

लातूर द्राक्ष उत्पादन घटले

Webdunia
बुधवार, 22 फेब्रुवारी 2017 (16:07 IST)
लातूर जिल्ह्याला द्राक्षांच्या निर्यातीतून २०१० सालापूर्वी सुमारे ७० कोटी रुपये मिळायचे. यंदा हे उत्पन्न चक्क ०८ कोटीवर येणार आहे. पूर्वी लातूर जिल्ह्यात सुमारे २१०० हेक्टरवर द्राक्षबागा होत्या. यंदा हे क्षेत्र साधारणत: ३५० हेक्टर आहे! २०१० साली लातुरकरांनी पाठविलेली द्राक्षं परदेशातून माघारी आली. रसायनाचा अंश द्राक्षात आढळल्याने ही द्राक्षे नाकारत आहोत असं सांगितले. तेव्हा उत्पादकांना ही द्राक्षं चक्क रस्त्यावर फेकून द्यावी लागली. बाजार घटला, पाऊसमान घटले, मागच्या वर्षी तर चक्क दुष्काळच सोसावा लागला. २०१० पासून शेतकर्‍यांनी द्राक्ष बागा मोडणे सुरु केले. आज या बागांचा आकार अतिशय कमी झाला आहे. असं असलं तरी सुमारे १२५ द्राक्ष उत्पादकांनी निर्यातीसाठी कंबर कसली आहे. ही द्राक्षे निर्यात झाली तर केवळ ०८ कोटींच्या उत्पन्नावर समाधान मानावे लागणार आहे.
सर्व पहा

नक्की वाचा

स्वर्ग आणि नरक खरंच असतात का? जाणून घ्या सत्य

Wheat Storage Tips: अशा प्रकारे साठवा गहू; वर्षभर सुरक्षित राहील एकही कीड लागणार नाही

What is Box Breathing फक्त ४ सेकंदात मिळवा मानसिक शांती: जाणून घ्या बॉक्स ब्रीदिंगची जादू

एप्रिल ते जूनच्या सुट्ट्यांमध्ये भारतातील या अद्भुत सणांना आवर्जून भेट द्या; ज्यामुळे तुमची सहल अविस्मरणीय ठरेल

Salt vastu remedies घरात लोक सतत आजारी पडत असतील तर एकदा हे नक्की करुन बघा

सर्व पहा

नवीन

LIVE: अंजली दमानिया यांचा गंभीर दावा: अजित पवार यांच्या मृत्यूचा जादूटोण्याशी संबंध

अमरावती : १८० मुलींचे लैंगिक शोषण! आरोपी अयानच्या घरावर चालवला बुलडोझर, नवनीत राणा म्हणाल्या-मृत्युदंडाची शिक्षा द्या

'कैसा हराया' व्हायरल एआयएमआयएम नगरसेविका सहर शेख यांच्यावर मोठा आरोप, बनावट जात प्रमाणपत्रावर निवडणूक लढवली; पद धोक्यात

राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये राजीनाम्यांची मालिका! वर्धा जिल्ह्यातील अनेक प्रमुख नेत्यांनी राजीनामा दिला

गुप्तांगाला विजेचे धक्का देऊन कानामागे चाकूने खोलवर वार केले; कोल्हापूरमध्ये २५ लाख रुपयांची खंडणी न दिल्यामुळे व्यापाऱ्याची निर्घृण हत्या

पुढील लेख
Show comments