Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

कारखान्याची धुरांडी पेटू देणार नाही ; राजू शेट्टींचा इशारा

Webdunia
गुरूवार, 14 सप्टेंबर 2023 (07:49 IST)
उसाची एफआरपी आणि प्रतिटन 400 रुपये देण्याच्या मागणीकडे शासन दुर्लक्ष करत आहे.मुख्यमंत्र्यांची सभा उधळून लावू असा वारंवार इशारा देऊनही सरकारला गांभार्य नाही.मात्र आता 400 रूपये घेतल्याशिवाय गप्प बसणार नाही.मागचा हिशोब पूर्ण झाल्याशिवाय कारखाना सुरु होऊ देणार नाही, असा इशारा स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांनी दिला. राज्य सरकार बेजबाबदार काम करत आहे, असा आरोपही त्यांनी केला.स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने एफआरपी अधिक टनाला 400 रुपये इतकी रक्कम मिळाली पाहिजे, या मागणीसाठी ऊस उत्पादक शेतकऱ्यांचा कोल्हापुरातील प्रादेशिक सहसंचालक साखर कार्यालयावर धडक मोर्चा काढण्यात आला.या मोर्चात हजारो शेतकऱ्यांनी उपस्थिती लावली.
 
यावेळी बोलताना राजू शेट्टी म्हणाले की, गतवर्षी जयसिंगपूर येथे ऊस परिषद झाली असता एफआरपी ताबडतोब 15 दिवसांत हंगाम संपल्यानंतर, प्रतिटन 200 रुपये आणि वर्षभरात साखरेचे दर पाहून उर्वरित रक्कम मिळावी, अशी मागणी केली होती.

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

10 ऑक्टोबर रोजी बुध गोचर, 3 राशींवर दुखाचा डोंगर कोसळेल!

घरात मांजर ठेवणे शुभ की अशुभ?

देवीचे कुंकुमार्चन कसे करावे?

महिषासुरमर्दिनी स्तोत्रम् पाठ करा, इच्छित फल मिळवा

संपूर्ण देवी कवचे

सर्व पहा

नवीन

पश्चिम बंगाल मध्ये अल्पवयीन मुलीवर सामूहिक बलात्कार आणि हत्येप्रकरणी हिंसाचार उसळला

ऋषिकेश-चंबा महामार्गावर अपघात,ITBP जवानांनी भरलेली बस उलटली

माजी पोलिस आयुक्तांवर दाखल केलेला खटला तक्रारदारची मागे घेण्याची मागणी

इमारतीतून अचानक 500-500 च्या नोटांचा पाऊस पडू लागला, लोकांची गर्दी

Irani Cup: अजिंक्य रहाणेच्या नेतृत्वाखाली मुंबईने 27 वर्षांनंतर विजेतेपद पटकावले

पुढील लेख
Show comments