Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

पीएनजी ज्वेलर्सचा महिनाभर मंगळसूत्र महोत्सव

mangalsutra
Webdunia
शुक्रवार, 28 जुलै 2017 (12:34 IST)
185 वर्षांची परंपरा असलेल्या पीएनजी ज्वेलर्स तर्फे 24 जुलै ते 24 ऑगस्ट या एक महिन्याच्या कालावधीत मंगळसूत्र महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. या उत्सव काळात पीएनजी ज्वेलर्स मंगळसूत्रांची एक्‍सक्‍लुझिव्ह श्रेणी सादर करणार आहे.
 
आजच्या काळात भारतीय विवाहित महिला पारंपरिक तसेच आधुनिक दागिना असलेले मंगळसूत्र वापरतात. हा दागिना म्हणजे पती-पत्नीच्या नात्याचे प्रतीक आहे. मंगळसूत्र हे स्त्रीचे प्रेमाचे , विवाहित असल्याचे प्रतीक असून ते स्त्रीमधील एकनिष्ठता, आत्मविश्वास दर्शविते.
      
यंदाच्या वर्षी प्रामुख्याने मंगळसूत्रांचे प्रकार वजनाला हलके त्याचबरोबर पारंपरिक डिझाईन्स सुध्दा असणार आहेत.
 
या महोत्सवकाळात भारतभरातील सर्व पीएनजी ज्वेलर्सच्या दालनांमध्ये आकर्षक अशा वैविध्यपूर्ण नवीन डिझाईन्स पाहायला मिळतील. या आकर्षक योजनेअंतर्गत डायमंड मंगळसूत्र पेंडंटच्या घडणावळीवर फ्लॅट 70 टक्के सवलत मिळणार आहे. तसेच सोन्याच्या मंगळसूत्रांच्या घडणावळीवर 30 टक्के पर्यंत सवलत देण्यात येणार आहे.                          
 
याप्रसंगी बोलताना पीएनजी ज्वेलर्सचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक सौरभ गाडगीळ म्हणाले की, मंगळसूत्र महोत्सव हा नेहमीच भारतभरातील सर्व पीएनजी ज्वेलर्सच्या दालनांमध्ये लक्षणीय महोत्सव ठरला आहे. हा पीएनजी ज्वेलर्स प्रस्थापित वार्षिक उपक्रम आहे. या महोत्सवात आम्हास नेहमीच उत्तम प्रतिसाद मिळतो आणि आम्ही ग्राहकांच्या मागणीनुसार त्यांच्या गरजा लक्षात घेता नेहमीच नावीन्यपूर्ण डिझाईन्स सादर करत असतो.
सर्व पहा

नक्की वाचा

Chaitra Navratri 2025 भारतातील दहा प्रमुख श्रीराम मंदिर

Gudi Padwa 2025 Rangoli Designs गुढीपुढे काढण्यासाठी रांगोळी डिझाईन

हिंदू नववर्षापूर्वी घरातून बाहेर काढून टाका या ७ वस्तू, जीवनात सुख-समृद्धी येईल

फाटलेले ओठ गुलाबी करण्यासाठी नारळाच्या तेलात हे मिसळून लावा

नारळ पाणी कोणी पिऊ नये पिण्यापूर्वी त्याचे तोटे जाणून घ्या

सर्व पहा

नवीन

LIVE: महाराष्ट्रात एप्रिल फूल सरकार सुरू आहे, आदित्य ठाकरे म्हणाले

महाराष्ट्रात लवकरच ई-बाइक टॅक्सी सुरू होणार, राज्य सरकारने दिली मंजुरी

भारतातील या राज्यात एक जोरदार भूकंप झाला,लोक घराबाहेर पडले

वक्फ विधेयकावर गोंधळ सुरू असताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची उद्धव ठाकरे यांच्या वर घणाघात टीका

महाराष्ट्रात एप्रिल फूल सरकार सुरू आहे, आदित्य ठाकरे म्हणाले

पुढील लेख
Show comments