Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

निर्यातबंदी नंतरही कांदा रडवतोय

Webdunia
मंगळवार, 22 सप्टेंबर 2020 (12:17 IST)
निर्यातबंदी झाल्यामुळे कांद्याच्या दरात कमी येईल अशी शक्यता वर्तवली जात असताना कांदाचा भाव काही कमी होताना दिसत नाहीये. किरकोळ बाजारात कांदा दरात तेजी निर्माण झाली आहे. 
 
महाराष्ट्रात झालेल्या अतिवृष्टीमुळे महाराष्ट्रातील जुन्या कांद्याला मागणी वाढली आहे. जुन्या कांद्याची आवक अपुरी पडत असल्याने कांदा दरात तेजी निर्माण झाली आहे.
 
महाराष्ट्र आणि कर्नाटक या दोन राज्यात कांद्याची मोठ्या प्रमाणावर लागवड केली जाते परंतू दोन्ही राज्यांमध्ये मुसळधार पावसामुळे कांदा रोपांचे नुकसान झाले आहे. 
 
महाराष्ट्रातील कांद्याला देशभरातून मागणी आहे. गेल्या दोन ते तीन दिवसात कांद्याच्या दरात प्रतिकिलोमागे 10 ते 15 रुपयांनी वाढ झाली आहे. सध्या जुन्या कांद्याची विक्री 40 ते 45 रुपये दराने केली जात आहे. कांद्याची आवक कमी झाल्यास कांद्याचे दर 50 रुपयांपर्यंत जाण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

संबंधित माहिती

जेवण बनवतांना गॅस सिलेंडर झाले लीक आग लागल्याने 4 जणांचा मृत्यू

'अनुपमा' अभिनेत्री रुपाली गांगुली भाजपमध्ये दाखल

महाराष्ट्र गीत : जय जय महाराष्ट्र माझा, गर्जा महाराष्ट्र माझा

मोदींकडून महाराष्ट्र दिनानिमित्त मराठीत शुभेच्छा!

टँकरच्या अपघातामुळे रस्त्यावर तेल सांडलेले पाहून मुख्यमंत्री शिंदे यांनी मदतीचा हात पुढे केला

कल्याणमधून श्रीकांत शिंदे आणि ठाण्यातून नरेश गणपत म्हस्के यांना तिकीट

'मी जिवंत असेपर्यंत मुस्लिमांना धर्माच्या आधारे आरक्षण देणार नाही', पंतप्रधान मोदींचे मोठे वक्तव्य

मुबंई लोकसभेच्या 6 जागांसाठी या नेत्यांमध्ये होईल सामना

Russia-Ukraine War : ओडेसामध्ये रशियाचा क्षेपणास्त्र हल्ला, पाच जण ठार

नेहरू-गांधी घराण्याच्या तीन पिढ्यांनी देशासाठी बलिदान दिले; शरद पवारांचे वक्तव्य

पुढील लेख
Show comments