Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

मिस्त्री हटविणे ही गरजच - रतन टाटा

Webdunia
भारतातील आणि जगातील देशाची ओळख असलेल्या टाटा समूहात सध्या मोठे वाद सुरु आहेत. सायरस मिस्त्री यांना टाटा समूहाच्या अध्यक्ष पदावरून दूरू केले गेले आणि अचानक टाटा पुन्हा चर्चेत आले. यावर रतन टाटा यांनी मौन सोडले आहे. टाटा उद्योग समूहाच्या भविष्यासाठी आणि यशस्वी होण्याकरिता  सायरस मिस्त्री  चेअरमन पदावरून हटविणे आवश्यकच होते, असे मत  या समूहाचे हंगामी चेअरमन रतन टाटा यांनी व्यक्त  केले आहे. रतन टाटा  यांनी आपल्या कर्मचारी वर्गाला एक पत्र पाठविले असून त्यात हा उल्लेख केला आहे.
 
टाटा पुढे उद्देशून लिहितात की कंपनीच्या संचालक मंडळाने विचारपूर्वक निर्णय घेतला असून   मिस्त्री यांना बाजूस केले  आहे. अत्यंत गांभीर्याने विचार केल्यानंतर मिस्त्री यांना हटविणे कंपनीच्या यशस्वी भविष्यासाठी आवश्यकच आहे, असा निष्कर्ष संचालक मंडळाने काढला आणि त्यानुसार निर्णय घेण्यात आला. आपण स्वीकारलेली जबाबदारी हंगामी स्वरूपाची आहे. कंपनीला लवकरच योग्य नेतृत्व दिले जाईल असेही त्यांनी नमूद केले आहे. सायरस मिस्त्री यांनी रतन टाटा यांना लक्ष केले होते त्याचा परिणाम बाजारात सुद्धा झाला होता, आता टाटा समुहाचा बाजारातील पत सुधरवने आणि योग्य अध्यक्ष देणे हे काम आता रतन टाटा यांना करावे लागणार आहे.तर  मिस्त्री विरुद्ध टाटा हा वाद काही काल तरी सुरु राहणार आहे.

जेवण बनवतांना गॅस सिलेंडर झाले लीक आग लागल्याने 4 जणांचा मृत्यू

'अनुपमा' अभिनेत्री रुपाली गांगुली भाजपमध्ये दाखल

महाराष्ट्र गीत : जय जय महाराष्ट्र माझा, गर्जा महाराष्ट्र माझा

मोदींकडून महाराष्ट्र दिनानिमित्त मराठीत शुभेच्छा!

टँकरच्या अपघातामुळे रस्त्यावर तेल सांडलेले पाहून मुख्यमंत्री शिंदे यांनी मदतीचा हात पुढे केला

कल्याणमधून श्रीकांत शिंदे आणि ठाण्यातून नरेश गणपत म्हस्के यांना तिकीट

'मी जिवंत असेपर्यंत मुस्लिमांना धर्माच्या आधारे आरक्षण देणार नाही', पंतप्रधान मोदींचे मोठे वक्तव्य

मुबंई लोकसभेच्या 6 जागांसाठी या नेत्यांमध्ये होईल सामना

Russia-Ukraine War : ओडेसामध्ये रशियाचा क्षेपणास्त्र हल्ला, पाच जण ठार

नेहरू-गांधी घराण्याच्या तीन पिढ्यांनी देशासाठी बलिदान दिले; शरद पवारांचे वक्तव्य

पुढील लेख
Show comments