Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

एसबीआयच्या बचत खात्यात 3 हजार रुपये बॅलन्स बंधनकारक

Webdunia
स्टेट बँक ऑफ इंडियाने शहरी भागातील  बचत खात्यामध्ये महिन्याला कमीत कमी 5 हजार रुपये बॅलन्स बंधनकारक करण्याच्या आपल्या निर्णयात बदल केला आहे. यापुढे एसबीआयच्या खातेधारकांना अकाऊंटमध्ये 3 हजार रुपये बॅलन्स बंधनकारक असेल. वेगवेगळया श्रेणीमध्ये आवश्यक बॅलन्स न ठेवल्यास आकारण्यात येणा-या दंडाची रक्कमही 20 ते 50 टक्क्यांनी कमी करण्यात आली आहे. 
 
1 ऑक्टोंबरपासून नव्या नियमांची अंमलबजावणी सुरु होईल असे बँकेकडून सांगण्यात आले. एसबीआयच्या वेबसाईटवरील माहितीनुसार शहरी भागातील एसबीआयच्या खातेधारकांना बचत खात्यामध्ये कमीत कमी 3 हजार, निम शहरी भागातील खातेधारकांना 2 हजार आणि ग्रामीण भागातील खातेधारकांना 1 हजार रुपये अकाऊंटमध्ये ठेवणे बंधनकारक असेल. 

संबंधित माहिती

जेवण बनवतांना गॅस सिलेंडर झाले लीक आग लागल्याने 4 जणांचा मृत्यू

'अनुपमा' अभिनेत्री रुपाली गांगुली भाजपमध्ये दाखल

महाराष्ट्र गीत : जय जय महाराष्ट्र माझा, गर्जा महाराष्ट्र माझा

मोदींकडून महाराष्ट्र दिनानिमित्त मराठीत शुभेच्छा!

टँकरच्या अपघातामुळे रस्त्यावर तेल सांडलेले पाहून मुख्यमंत्री शिंदे यांनी मदतीचा हात पुढे केला

कल्याणमधून श्रीकांत शिंदे आणि ठाण्यातून नरेश गणपत म्हस्के यांना तिकीट

'मी जिवंत असेपर्यंत मुस्लिमांना धर्माच्या आधारे आरक्षण देणार नाही', पंतप्रधान मोदींचे मोठे वक्तव्य

मुबंई लोकसभेच्या 6 जागांसाठी या नेत्यांमध्ये होईल सामना

Russia-Ukraine War : ओडेसामध्ये रशियाचा क्षेपणास्त्र हल्ला, पाच जण ठार

नेहरू-गांधी घराण्याच्या तीन पिढ्यांनी देशासाठी बलिदान दिले; शरद पवारांचे वक्तव्य

पुढील लेख
Show comments