Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

'सुनो आरबीआय क्या कहता है' नावाची मोहीम सुरु

Webdunia
फोन कॉल्स, SMS च्या माध्यमातून अनेकदा नागरिकांची फसवणूक झाल्याचे प्रकार समोर आले आहेत. हे लक्षात घेऊनच केंद्रीय बँकांकडून बँकेच्या ग्राहकांना सावध करण्यासाठी 'सुनो आरबीआय क्या कहता है' नावाची मोहीम सुरु करण्यात येणार आहे.
 
या मोहीमेअंतर्गत ऑनलाईन सुरक्षीत व्यवहार करण्यासाठी आणि आर्थिक व्यवहारा दरम्यान होणाऱ्या फसवणुकीसाठी वाचण्यासाठी माहिती दिली जाणार आहे. यासाठी आरबीआयकडून ग्राहकांना मोबाईलवर SMS पाठवले जात आहेत.
 
ग्राहकांना सावध करण्यासाठी आरबीआयकडून एसएमएस पाठवण्यासोबतच एक नंबरही प्रसिद्ध करण्यात आला आहे. या नंबरवर तुम्ही मिस्ड कॉल दिल्यास तुम्हाला बँकांचे नियम आणि सुविधांच्या संदर्भात माहिती या माध्यमातून देण्यात येईल. आरबीआयची अशा पद्धतीने जनजागृती करण्याची ही पहिलीच वेळ आहे.
 
ग्राहकांची होणारी फसवणूक रोखण्यासाठी आरबीआयकडून एसएमएस पाठवण्यात येतील. तुम्हालाही आरबीआयचा एसएमएस आल्यास त्याकडे दुर्लक्ष करु नका. तुम्हाला यासंदर्भात अधिक माहिती हवी असल्यास ८६९१९६०००० या क्रमांकावर मिस्ड कॉल द्या.

संबंधित माहिती

जेवण बनवतांना गॅस सिलेंडर झाले लीक आग लागल्याने 4 जणांचा मृत्यू

'अनुपमा' अभिनेत्री रुपाली गांगुली भाजपमध्ये दाखल

महाराष्ट्र गीत : जय जय महाराष्ट्र माझा, गर्जा महाराष्ट्र माझा

मोदींकडून महाराष्ट्र दिनानिमित्त मराठीत शुभेच्छा!

टँकरच्या अपघातामुळे रस्त्यावर तेल सांडलेले पाहून मुख्यमंत्री शिंदे यांनी मदतीचा हात पुढे केला

कल्याणमधून श्रीकांत शिंदे आणि ठाण्यातून नरेश गणपत म्हस्के यांना तिकीट

'मी जिवंत असेपर्यंत मुस्लिमांना धर्माच्या आधारे आरक्षण देणार नाही', पंतप्रधान मोदींचे मोठे वक्तव्य

मुबंई लोकसभेच्या 6 जागांसाठी या नेत्यांमध्ये होईल सामना

Russia-Ukraine War : ओडेसामध्ये रशियाचा क्षेपणास्त्र हल्ला, पाच जण ठार

नेहरू-गांधी घराण्याच्या तीन पिढ्यांनी देशासाठी बलिदान दिले; शरद पवारांचे वक्तव्य

पुढील लेख
Show comments