Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

Tata vs Reliance: सुरु झाली लढाई!

Webdunia
शुक्रवार, 13 ऑगस्ट 2021 (17:54 IST)
आता भारतातील दोन दिग्गज कंपन्यांमध्ये चुरशीची लढत सुरू झाली आहे. देशातील सर्वात मोठी आयटी कंपनी टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेसने शुक्रवारी बीएसईवर तब्बल चार टक्यां    नी वाढ झाली आहे. त्यामुळे शेअर बाजारात मोठी खळबळ माजली आहे. टीसीएसचा शेअर ऑल टाईम हाय 3,479.35 रुपयांवर पोहोचला आहे. याआधी या शेअरने 25 जूनला 3399 रुपयांपर्यंत उंची गाठली होती. यामुळे आता टीसीएस कंपनीचे बाजार मूल्य हे 13 लाख कोटी च्या जवळ जाऊन पोचले आहे.
 
आशिया खंडातील सर्वात श्रीमंत व्यक्ती म्हणुन मुकेश अंबानी आहेत. आता टाटाने यांच्या साम्राज्याला धक्का दिला आहे. रिलायन्स इंडस्ट्रीजचे सध्याचे बाजार मूल्य हे 13.53 लाख कोटी रुपये आहे. जिल्ह्यात सध्या भारतातील सर्वात अधिक मूल्य असलेली कंपनी आहे. आता रतन टाटा यांची टीसीएस कंपनी चे बाजार मूल्य आज तब्बल 12.87 लाख कोटी वर पोचले आहे. टीसीएस ने शुक्रवारी सांगितले की, सलग दुसऱ्या वर्षी कंपनीला Microsoft Business Applications 2021/2022 Inner Circle साठी निवडण्यात आले आहे.
 
एचडीएफसी सिक्योरिटीजने टीसीएसच्या शेअरसाठी तब्बल 3650 रुपयांचे टार्गेट प्राईस ठेवले आहे. आता पुढे ही कंपनी चांगले प्रदर्शन करण्याची शक्यता आहे. असे एचडीएफसी नाही आपल्या अधिकृत सांगितले आहे. 

संबंधित माहिती

बेजवाबदारपणा, डॉक्टरांनी बोटाच्या जागी जिभेची केली सर्जरी

JEE Advanced 2024 परीक्षेचे प्रवेशपत्र जारी, या लिंकवरून डाउनलोड करा

नवीन पिढीला संधी देत नाहीये पीएम नरेंद्र मोदी, तिसऱ्यांदा पंतप्रधान बनण्यासाठी आहे उत्सुक- उद्धव ठाकरे

ऊत्तर प्रदेशमध्ये उद्योगपतीची हत्या, मित्राने केली आत्महत्या

पीएम नरेंद्र मोदींनी सांगितले, का दुखावले गेले अखिलेश यादव

घाटकोपर होर्डिंग प्रकरण : मलब्यामधून खराब अवस्थेत निघाल्या 73 गाड्या, 4 दिवसानंतर रेस्क्यू ऑपरेशन संपले

4 जूनला निवृत्त होतील PM, उद्धव ठाकरेंनी मोदींच्या बॅक टू बॅक रॅलीवर उठवले प्रश्न

नाल्यात सापडला 4 वर्षाच्या मुलाचा मृतदेह, संतप्त लोकांनी शाळा पेटवली

पुणे विमानतळाच्या धावपट्टीवर एअर इंडियाच्या विमानाला अपघात, 180 प्रवासी सुखरूप बचावले

महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांमध्ये होईल पाऊस, IMD ने घोषित केला अलर्ट

पुढील लेख
Show comments