Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

कांद्याने काढले डोळ्यातून पाणी

Webdunia
शुक्रवार, 21 ऑगस्ट 2015 (11:01 IST)
पुणे : अवकाळी पाऊस, गारपिट आणि ऐन पावसाळ्यात पावसाने ओढ दिल्याने याचा परिणाम कांद्यावर झाला असून राज्यात कांद्याचा तुटवडा निर्माण झाला आहे.
 
किरकोळ विक्री ६० रुपये प्रतिकिलो या दरावर गेल्यामुळे सर्वसामान्यांच्या डोळ्यातून पाणी येत आहे.
 
पावसाने ओढ दिल्याने राज्यात दुष्काळसदृश्य परिस्थिती आहे. याचा परिणाम कांद्यावर झाला आहे. महाराष्टात प्रचंड उत्पादन होत असल्याने कांद्याची निर्यातही मोठ्या प्रमाणात आहे. मात्र, पिकावर परिणाम झाल्याने दर वाढले आहेत.
 
बाजार समित्यांमध्येच कांद्याचा भाव ५५ रुपये किलोपर्यंत पोहोचला आहे. तर किरकोळ बाजारात ६० रुपयांच्यावर पोहोचला आहे. दुष्काळ आणि इतर समस्यांशी लढताना दमझाक होत असतानाच आता कांदा सरकारच्याही डोळ्यातून पाणी काढणार, अशी स्थिती आहे.
 

हैदराबाद विरुद्ध लखनौ सामना हा आयपीएल प्लेऑफ क्वालिफायरसारखा असेल

धाराशिवमध्ये मतदान केंद्राजवळ चाकूने हल्ला करून एकाची हत्या

रुपाली चाकणकर यांच्या विरोधात पुण्यात गुन्हा दाखल

कोल्हापूर मतदान केंद्रावर वृद्धाचा हृदय विकाराच्या धक्क्याने मृत्यू

भारतीय महिलां आणि पुरुष संघ 4x400 मीटर रिले संघ पॅरिस ऑलिम्पिकसाठी पात्र ठरला

Israel Hamas War : हमास ने शांतता करार प्रस्तावाला स्वीकार केलं, इस्त्रायलने अशी दिली प्रतिक्रिया

लोकसभा निवडणुकीच्या तिसऱ्या टप्प्यात राज्यात 5 वाजे पर्यंत सरासरी 53.40 टक्के मतदान झालं

अरविंद केजरीवाल यांच्या न्यायालयीन कोठडीत 20 मे पर्यंत वाढ, सर्वोच्च न्यायालयाकडून कोणताही दिलासा नाही

विजय वडेट्टीवार यांच्या विवादास्पद वक्तव्याची चौकशी होणार! फडणवीसांचा इशारा

सुप्रिया सुळे अजित पवारांच्या घरी गेल्यावर फडणवीस यांची प्रतिक्रिया

Show comments