Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

दहा लाखांचे उत्पन्न असेल, तर एलपीजी सबसिडी बंद होणार

Webdunia
सोमवार, 16 नोव्हेंबर 2015 (09:49 IST)
हैदराबाद- केंद्रीयमंत्री एम. व्यंकय्या नायडू यांनी एनडीए सरकारकडून एलपीजी ग्राहकांना दिली जाणारी सबसिडी हटवण्याचा विचार सुरू केला आहे. ज्यांचे वार्षिक उत्पन्न दहा लाखांपेक्षा अधिक आहे, त्यांची एलपीजी सबसिडी हटवली जाणार आहे.
 
केंद्रीय शहरी विकास आणि संसदीय कार्यमंत्री नायडू यांनी म्हटले आहे, मला पेट्रोलियममंत्री धमेंद्र प्रधान यांनी माहिती दिली आहे की, सरकारला अनेक अवैध गॅस कनेक्शन्सबद्दल माहिती झाली आहे. अशा ग्राहकांना दिला जाणारा गॅस थांबवून सरकार करोडो रुपये वाचवू शकणार आहेत.
 
दहा लाखांपेक्षा जास्त उत्पन्न असणार्‍यांना सबसिडी देण्याची काय गरज आहे, मंत्र्यांना सबसिडीची काय गरज आहे. 
 
आतापर्यंत 30 लाख लोकांनी एलपीजीची सबसिडी सोडली आहे. ही सबसिडी गरीब लोकांना देण्याची गरज आहे, असे नायडू यांनी म्हटले आहे.

उत्तर कोरियाने बॅलेस्टिक क्षेपणास्त्राची चाचणी केली

IPL 2024: हा खेळाडू शेवटच्या सामन्यात पीबीकेएसचा कर्णधार असेल

इंडिया आघाडी देशाचा नाश करत असल्याचे पंतप्रधान मोदी दिल्लीच्या सभेत म्हणाले

मी उद्या सर्व नेत्यांसोबत भाजप कार्यालयात जाणार, ज्या नेत्याला अटक करायचे आहेत त्यांना अटक करू शकता केजरीवाल म्हणाले

Nagpur : जुन्या वादातून तरुण कॅब चालकाचा चाकू भोसकून खून

राजेंद्र शिळीमकर, सुभाष जगताप पदाधीकाऱ्यांसह 20 ते 25 महायुतीच्या कार्यकर्त्यांवर गुन्हे दाखल

स्वाती मालीवाल यांच्या वैद्यकीय अहवालात जखमांच्या खुणा आढळल्या

अमरावतीत ऑनलाईन फसवणूक, गुंतवणुकीच्या नावाखाली 31 लाख 35 हजार लुटले

स्वाती मालिवाल यांच्यावर हल्ला केल्याचा आरोपाखाली बिभव कुमारला मुख्यमंत्री निवासस्थानातून अटक

कचऱ्याच्या तुलनेत हिरा काहीच नाही, नितीन गडकरींचा लोकांना कचऱ्याचा व्यवसाय करण्याचा सल्ला

Show comments