Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

नाशिकमधील वपार्‍यांकडून आजपासून कांदा खरेदी बंद

Webdunia
सोमवार, 22 डिसेंबर 2014 (10:31 IST)
पारंपरिक दलाल पध्दत खंडित करणच्या महाराष्ट्र राज्य सहकारी बाजारपेठ महासंघाच्या निर्णयाच्या निषेधार्थ नाशिक जिल्हय़ातील वपार्‍यांनी सोमवारपासून कृषी उत्पन्न बाजार समित्यांमधून कांदा आणि बटाटे खरेदी न करण्याचा इशारा दिला आहे.
 
जोपर्यंत महासंघ आपला निर्णय मागे घेत नाही, तोपर्यंत आमचा लढा चालूच राहणार आहे. कांदा आणि बटाटा यांनी खरेदी केली जाणार नाही, असे नाशिक जिल्हा वपारी असोसिएशनचे अध्यक्ष सोहनलाल भंडारी यांनी सांगितले आहे. 

जेवण बनवतांना गॅस सिलेंडर झाले लीक आग लागल्याने 4 जणांचा मृत्यू

'अनुपमा' अभिनेत्री रुपाली गांगुली भाजपमध्ये दाखल

महाराष्ट्र गीत : जय जय महाराष्ट्र माझा, गर्जा महाराष्ट्र माझा

मोदींकडून महाराष्ट्र दिनानिमित्त मराठीत शुभेच्छा!

टँकरच्या अपघातामुळे रस्त्यावर तेल सांडलेले पाहून मुख्यमंत्री शिंदे यांनी मदतीचा हात पुढे केला

कल्याणमधून श्रीकांत शिंदे आणि ठाण्यातून नरेश गणपत म्हस्के यांना तिकीट

'मी जिवंत असेपर्यंत मुस्लिमांना धर्माच्या आधारे आरक्षण देणार नाही', पंतप्रधान मोदींचे मोठे वक्तव्य

मुबंई लोकसभेच्या 6 जागांसाठी या नेत्यांमध्ये होईल सामना

Russia-Ukraine War : ओडेसामध्ये रशियाचा क्षेपणास्त्र हल्ला, पाच जण ठार

नेहरू-गांधी घराण्याच्या तीन पिढ्यांनी देशासाठी बलिदान दिले; शरद पवारांचे वक्तव्य

Show comments