Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

'मन उडू उडू झालं ' लवकरच प्रेक्षकांचा निरोप घेणार ?

Webdunia
बुधवार, 13 जुलै 2022 (16:31 IST)
अभिनेत्री हृता दुर्गुळे आणि अभिनेता अजिंक्य राऊत यांची प्रेमकथा असलेली मालिका मन उडू उडू झालंने  ही प्रेक्षकांच्या मनात स्थान मिळवले आहे. या मालिकेत दिपू आणि इंद्रा इंद्रजित साळगावकर म्हणजेच इंद्रा आणि दिपिका देशपांडे म्हणजेच दीपू यांच्यात फुलणारं प्रेम, घयांनी प्रेक्षकांची मने जिंकली असून या मालिकेचे प्रसारण झी मराठी वर सांयकाळी साडे सात वाजता होत आहे. ही मालिका गेल्या जुलै पासून सुरु झाली होती. प्रेक्षकांनी या मालिकेला प्रेम दिले पण आता या मालिकेची टीआरपी रेटिंग कमी झाली आहे. त्या मुळे ही मालिका बंद होणार का अशी शक्यता वर्तवली जात आहे. आता मात्र एका नव्या मालिकेचं प्रोमो प्रसारित करण्यात आले असून त्या मालिकाची वेळ संध्याकाळी साडे सात म्हणजे मन उडू उडू झालं या मालिकेच्या वेळेवर होणार आहे. त्यामुळे आता मन उडू उडू झालं ही मालिका प्रेक्षकांचा निरोप घेते की त्याची वेळ बदलण्यात येणार आहे हे समजू शकलं नाही.  
 

संबंधित माहिती

अयोध्या विशेष : राम जन्मस्थळ अयोध्यांचे 10 मुख्य प्रेक्षणीय स्थळ...

कुणकेश्वरचा इतिहास

सफर निसर्गरम्य बूंदीची

पलरुवी अर्थात दुधाचा धबधबा

रामेश्वरम्: एक प्रसिद्ध तीर्थक्षेत्र

विक्रांत मॅसी मुलासोबत वेळ घालवतानाचे पत्नीने ने शेअर केले फोटो

Met Gala 2024 : 1965 तासात तयार झाली आलियाची सुंदर साडी, 163 कारागिरांनी योगदान दिले

सलमान खानच्या घरावर गोळीबार केल्याप्रकरणी पाचव्या आरोपीला अटक

Tourist attraction पर्यटकांचे आकर्षण: बोर व्याघ्र प्रकल्प

रिॲलिटी शोमध्ये करण जोहरला रोस्ट केले, चित्रपट निर्माता संतापला

पुढील लेख
Show comments