Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

भारत-पाक क्रिकेट सामने व्हावेत: द्रविड

Webdunia
शनिवार, 16 मे 2015 (11:57 IST)
मुंबई। क्रिकेटच्या दृष्टिकोनातून विचार केल्यास भारत आणि पाकिस्तान या परंपरागत प्रतिस्पर्ध्यांमध्ये क्रिकेट सामने व्हावेत, असे मत भारताचा माजी कर्णधार राहुल द्रविड ने व्यक्त केले आहे.
 
त्रयस्थ ठिकाणी पाकिस्तानसोबत मालिका खेळण्यासाठी भारतीय संघाला केंद्र सरकारने परवानगी दिल्याचे वृत्त आहे. त्यावर राहुलने आपली भूमिका स्पष्ट केली. भारत आणि पाकिस्तान यांच्यातील लढतीने अवघे क्रिकेटविश्व ढवळून निघते. त्यामुळे क्रिकेटचा विचार करता दोन्ही देशांदरम्यान समाने झाले तर त्याचे स्वागतच करायला हवे, मात्र उभय संघातील क्रिकेट मालिकेला क्रिकेटव्यतिरक्ति अनेक कंगोरे आहेत.
 
पाकिस्तानमधील ढासळलेली कायदा आणि सुव्यवस्था तसेच दोन्ही देशांमधील बिघडलेले राजकीय संबंध पाहता भारत-पाकमध्ये पुन्हा क्रिकेट सामने होण्याबाबतचा निर्णय उभय देशांची क्रिकेट बोर्ड आणि सरकार यांच्यावरच सोडायला हवा, असे राहुलने सांगितले.
सर्व पहा

नक्की वाचा

भीषण अपघात : झाडाला धडकली बस, 40 जण गंभीर जखमी तर दोन जणांची प्रकृती अस्थिर

उद्धव ठाकरे आणि शरद पवारांमध्ये सीट शेयरिंग वरून बिगडू शकते गोष्ट

'लोकसभा मध्ये कमी सीट वर लढलो, पण विधानसभेमध्ये...', शरद पवारांनी शिवसेना युबीटी आणि काँग्रेसला दिला मोठा संकेत

जागतिक पर्जन्यवन दिन

Kabir Jayanti 2024 : संत कबीर दास भक्ती काळाचे एकमेव कवी

सर्व पहा

नवीन

ENG vs SA : दक्षिण आफ्रिकेची इंग्लंडला पराभूत करून विजयी मालिका सुरू

AUS vs BAN : ऑस्ट्रेलिया कडून डकवर्थ-लुईस नियम वापरून बांगलादेशचा 28 धावांनी पराभव

IND vs AFG : भारताची अफगाणिस्तानला हरवून सुपर एट टप्प्यात विजयी सुरुवात

IND vs BAN T20 Playing 11 : भारतीय संघाला बांगलादेशपासून सावध राहावे लागणार, प्लेइंग 11 जाणून घ्या

T20 World Cup: केन विल्यमसनचा धक्कादायक निर्णय, कर्णधारपदाचा राजीनामा

Show comments