Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

ICC कडून तीन बांगलादेशी खेळाडूंसह दोन भारतीय खेळाडूंवर कारवाई

cricket news
Webdunia
मंगळवार, 11 फेब्रुवारी 2020 (10:01 IST)
रविवारी दक्षिण आफ्रिकेत झालेल्या अंडर 19 वर्ल्ड कपमध्ये बांगलादेशने पाकिस्तानवर मात करत विजेतेपद पटकावलं. मात्र यानंतर बांगलादेशी आणि भारतीय खेळाडूंमध्ये वाद झाला. 
 
आयसीसीने या प्रकरणात व्हिडीओ फुटेज तपासत वाद घालणाऱ्या 5 खेळाडूंवर कारवाई केली आहे. ICC कडून तीन बांगलादेशी खेळाडूंसह दोन भारतीय खेळाडूंवर कारवाई करण्यात आली आहे.
 
बांगलादेशकडून तौहीद हृदॉय, शमिम हुसैन आणि रकीब उल-हसन तर भारताकडून आकाश सिंह आणि रवी बिश्नोई यांच्यावर कारवाई केली गेली आहे. या पाचही खेळाडूंवर आयसीसीच्या नियमांचा भंग केल्याप्रकरणी 4 ते 10 सामन्यांची बंदी घालण्यात आलेली आहे. 
 
सामना रंगतदार झाला असला तरी खेळाडूंनी मैदानात असताना शिस्तीने वागणं, प्रतिस्पर्ध्यांचं अभिनंदन करणं हे महत्वाचं असतं. मात्र अंतिम सामन्यानंतर घडलेल्या प्रकारामुळे सर्व नियमांचा भंग झाला. यामुळे ICC कडून कारवाई करण्यात आली.

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

चारधामची यात्रा यमुनोत्रीपासूनच का सुरू होते? यामागील धार्मिक कारण जाणून घ्या...

Sant Gora Kumbhar महाराष्ट्रातील संत गोरा कुंभार संपूर्ण माहिती

लग्नात जेवण करताना या चुका करू नका, वास्तु नियम पाळा अन्यथा आरोग्य बिघडू शकते

स्वामी विवेकानंदांचे हे विचार तुमचे जीवन बदलतील आणि यशाच्या शिखरावर नेतील

उन्हाळ्यात सेवन करा थंडगार Fennel syrup

सर्व पहा

नवीन

CSK vs PBKS: हंगामातील 49 वा लीग सामना चेन्नई सुपर किंग्ज आणि पंजाब किंग्ज यांच्यात चेपॉक स्टेडियमवर, संभाव्य प्लेइंग 11 जाणून घ्या

IND W vs SA W: भारताने दक्षिणआफ्रिकेला पराभूत करून 15 धावांनी सामना जिंकला

मुंबई लीगसाठी आयकॉन खेळाडूंची यादी जाहीर,या खेळाडूंना स्थान मिळाले

DC vs KKR : कोलकाताने दिल्ली कॅपिटल्सचा 14 धावांनी पराभव केला

कोण आहे वैभव सूर्यवंशी? वयाच्या १४ व्या वर्षी ३५ चेंडूत तुफानी शतक, जगभर चर्चा

पुढील लेख
Show comments