Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

IND VS ENG: विराट कोहलीचा विजयी षट्कार, दुसर्‍या टी -20 मध्ये भारताने इंग्लंडला 7 गडी राखून पराभूत केले

Webdunia
रविवार, 14 मार्च 2021 (23:17 IST)
अहमदाबाद येथे खेळल्या गेलेल्या दुसर्‍या टी -२० सामन्यात टीम इंडियाने (India vs England) शानदार विजय नोंदविला. इंग्लंडने भारताला 165 धावांचे आव्हान दिले होते, जे त्यांना मिळविण्यात कोणतीही अडचण आली नाही. भारताची सुरुवात चांगली नव्हती आणि पहिला ओवर मेडनं असून केएल राहुल शून्यावरही बाद झाला, पण त्यानंतर कर्णधार विराट कोहली आणि इशान किशन यांनी डेब्यू सामना खेळत शानदार अर्धशतक झळकवले. दोन्ही फलंदाजांनी दुसर्‍या विकेटसाठी--धावांची भागीदारी करत इंग्लंडला सामन्याबाहेर केले.
 
भारताच्या विजयात इशान किशन आणि विराट कोहलीने अर्धशतक ठोकले. किशनने आपल्या पहिल्या आंतरराष्ट्रीय सामन्यात 28 चेंडूत अर्धशतक झळकवले. किशनने 32 चेंडूत 56 धावा केल्या. किशनने 5 चौकार आणि 4 षट्कार लगावले. कर्णधार विराट कोहलीनेही टी -20 मध्ये आपले 26 वे अर्धशतक ठोकले. टी २० मध्ये कोहली 50 पेक्षा जास्त धावा करणारा खेळाडू बनला आहे. त्याने रोहित शर्माला मागे सोडले. विराट कोहलीने नाबाद 73 धावा फटकावल्या आणि षट्काराने सामना संपविला.

संबंधित माहिती

जेवण बनवतांना गॅस सिलेंडर झाले लीक आग लागल्याने 4 जणांचा मृत्यू

'अनुपमा' अभिनेत्री रुपाली गांगुली भाजपमध्ये दाखल

महाराष्ट्र गीत : जय जय महाराष्ट्र माझा, गर्जा महाराष्ट्र माझा

मोदींकडून महाराष्ट्र दिनानिमित्त मराठीत शुभेच्छा!

टँकरच्या अपघातामुळे रस्त्यावर तेल सांडलेले पाहून मुख्यमंत्री शिंदे यांनी मदतीचा हात पुढे केला

बीसीसीआयने हर्षित राणाला 100 टक्के दंड ठोठावला

LSG vs MI: रोमहर्षक सामन्यात लखनौने मुंबईचा चार गडी राखून पराभव केला

T20 WC: T20 विश्वचषकासाठी भारतीय संघ जाहीर,केएल राहुलला संघातून वगळले

MI vs LSG : भारतीय संघ निवडीपूर्वी लखनौ-मुंबई सामना,संभाव्य प्लेइंग-11 जाणून घ्या

IPL 2024: फिल सॉल्टने सौरव गांगुलीचा मोठा विक्रम मोडला

पुढील लेख
Show comments