Marathi Biodata Maker

तिसर्‍या पंचांना जादा अधिकार हवे: सचिन

Webdunia
मुंबई- खेळाडूंनी डिसीजन रिव्ह्यू सीस्यीमचा वापर केला नाही, तर तिसर्‍या पंचांनी योग्य निर्णय द्यावा आणि त्यासाठी त्यांना जादा अधिकार बहाल करावेत, असे माजी दिग्गज फलंदाज सचिन तेंडुलकरने म्हटले आहे. 
 
डीआरएस घेतल्यानंतरही मैदानावरील दोन पंचांसह तिसर्‍या पंचांनी एकत्रितपणे निर्णय घ्यावा, असेही सचिनने म्हटले. एक टीम म्हणून तीन पंचांनी काम करावे. तिसर्‍या पंचांना काही खटकले तर त्यांनी ते तातडीने मैदानावरील पंचांना लक्षात आणून द्यावे. यामुळे योग्य निर्णय घेतला जाईल, असे सचिनने एका मुलाखतीत म्हटले आहे. डीआरएस घेण्याबाबत नॉन स्ट्राईकरवर उभ्या असलेल्या फलंदाजाची जबाबदारी असते, असे ‍सचिनला वाटत नाही.
सर्व पहा

नक्की वाचा

साप्ताहिक राशिफल 28 ते 3 जानेवारी 2025

घरात पैसा टिकत नाही? बाथरूमशी संबंधित या ४ चुका कारण असू शकतात, नक्की टाळा

जोडीदाराला भावनिकदृष्ट्या जोडण्यासाठी 6 ट्रिक्स, तुमचे नाते पूर्वीपेक्षा 10 पटीने खोल होईल

असितकृतं शिवस्तोत्रम् Asitakrutam Shivastotram

मारुती स्तोत्र : भीमरूपी महारुद्रा । वज्रहनुमान मारुती ।

सर्व पहा

नवीन

Vijay Hazare Trophy: विजय हजारे ट्रॉफीमध्ये कोहली दिल्लीकडून आणखी एक सामना खेळेल

IND W vs SL W: भारतीय संघाने महिला टी-२० सामन्यातील सर्वोच्च धावसंख्या नोंदवली, मानधनाने मोठी कामगिरी केली

महिला टी-20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये स्मृती मानधना आणि शेफाली वर्मा यांनी इतिहास रचला

IND W vs SL W : भारतीय महिला संघाने श्रीलंकेविरुद्ध चौथा T20 30 धावांनी जिंकला

ढाका संघाच्या सहाय्यक प्रशिक्षकाचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन

पुढील लेख
Show comments