Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

T20 WORLD CUP IND VS NAM: टीम इंडियाने कर्णधार विराट कोहलीला दिला शानदार फेअरवेल

Webdunia
सोमवार, 8 नोव्हेंबर 2021 (23:54 IST)
दुबईतील दुबई क्रिकेट स्टेडियमवर भारत आणि नामिबिया यांच्यात T20 वर्ल्डचा 42 वा सामना खेळला गेला. या सामन्यात भारताने नामिबियाचा 9 गडी राखून पराभव केला. टीम इंडियाने 133 धावांचे लक्ष्य 15.2 षटकात 1 गडी गमावून पूर्ण केले. भारताकडून रोहित शर्माने 56 आणि केएल राहुलने नाबाद 54 धावा केल्या. तत्पूर्वी, प्रथम फलंदाजी करताना नामिबियाने निर्धारित 20 षटकांत 8 गडी गमावून 132 धावा केल्या. नामिबियाकडून डेव्हिड वेसने 26 धावा केल्या. भारताकडून रविचंद्रन अश्विन आणि रवींद्र जडेजाने प्रत्येकी 3 बळी घेतले.  

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

Navratri 2024 : महाराष्ट्रातील प्रसिद्ध जागृत देवी मंदिरे

Ekadashi Shradh 2024 पितरांच्या उद्धारासाठी एकादशी श्राद्ध नक्की करावे, सद्गती मिळेल

घरात कटकटी होत आहेत? तर हे 5 प्रभावी उपाय नक्की करून पहा

कोणी मनुका खाऊ नये? या लोकांनी रिकाम्या पोटी किशमिश खाल्ल्यास समस्या वाढू शकतात

केवळ फायदेच नाही, अंडी खाल्ल्याने होऊ शकतात आरोग्याला हे 6 नुकसान

सर्व पहा

नवीन

क्रिकेटर सरफराज खानचा भाऊ मुशीरचा अपघात, थोडक्यात बचावला

ड्वेन ब्राव्होने सर्व प्रकारच्या खेळातून निवृत्ती घेतली, तो केकेआरमध्ये मार्गदर्शक म्हणून सामील

IND vs BAN:रविचंद्रन अश्विनने अनिल कुंबळेला मागे टाकले

भारता विरुद्धच्या सामन्यापूर्वी या स्टार खेळाडूची कसोटी आणि टी-20मधून निवृत्ती जाहीर

इराणी चषक सामन्यांसाठी ईशान किशनचा संघात समावेश,संघाच्या कर्णधारपदी ऋतुराज गायकवाड यांची निवड

पुढील लेख
Show comments