Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

गोलंदाजांचे कमाल, भारताने जिंकला बंगळुरू टेस्ट

Webdunia
मंगळवार, 7 मार्च 2017 (15:53 IST)
बंगळुरू टेस्टमध्ये भारतीय गोलंदाजांनी कमालीचे प्रदर्शन करून ऑस्ट्रेलियाचा 75 धावांनी पराभव केला. 188 धावांचे लक्ष्य ठेवून  मैदानात उतरलेल्या ऑस्ट्रेलियाई संघ दुसर्‍या डावात 112 धावांमध्ये ढेर झाला. अश्विनने 41 धावांवर सहा विकेट घेतले. गोलंदाजांचे नंदनवन असलेल्या खेळपट्टीवर चेतेश्वर पुजारा आणि अजिंक्य रहाणेने केलेल्या सामन्याला कलाटणी देणाऱ्या भागीदारीनंतर  रवीचंद्रन अश्विन आणि रवींद्र जडेजाने केलेल्या भेदक गोलंदाजीच्या जोरावर भारताने दुसऱ्या कसोटीत ऑस्ट्रेलियावर 75 धावांनी मात केली. या विजयाबरोबरच भारतीय संघाने पुण्यातील पराभवाची परतफेड करत चार कसोटी सामन्यांच्या मालिकेत 1-1 अशी बरोबरी साधली आहे. 
सर्व पहा

नक्की वाचा

Sarvapitri Amavasya 2024: सर्वपित्री अमावस्या बद्दल 10 न ऐकलेल्या गोष्टी जाणून घ्या

शारदीय नवरात्रीचे व्रत करण्यापूर्वी नियम जाणून घ्या

गजलक्ष्मी व्रत कथा वाचा, घरात लक्ष्मी नांदेल, सुख-संपत्ती, पुत्र-पोत्रादी आणि कुटुंब सुखी राहील

पितृ दोष म्हणजे काय ? निवारण उपाय जाणून घ्या

Shardiya Navratri 2024 : 3 की 4 ऑक्टोबर, शारदीय नवरात्र कधी सुरू होत आहे, घटस्थापनेची शुभ वेळ जाणून घ्या

सर्व पहा

नवीन

इराणी चषक सामन्यांसाठी ईशान किशनचा संघात समावेश,संघाच्या कर्णधारपदी ऋतुराज गायकवाड यांची निवड

ICC महिला T-20 क्रमवारी जाहीर, या भारतीय खेळाडूंचा टॉप-10 मध्ये समावेश

भारता विरुद्धच्या दुसऱ्या कसोटी सामन्याआधी हा खेळाडू जखमी

मयंक अग्रवालच्या संघाने जिंकले दुलीप ट्रॉफी 2024 चे विजेतेपद

IND vs BAN Test : चेन्नई कसोटीत भारताने बांगलादेशचा 280 धावांनी पराभव केला

पुढील लेख
Show comments