Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या पहिल्या सामन्यात भारत पराभूत

Webdunia
ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या पहिल्या टी-२०मध्ये भारताचा ४ रननी निसटता पराभव झाला आहे. विजयासाठी १७४ रनची आवश्यकता असताना भारताला १६९/७ एवढाच स्कोअर करता आला. पाऊस पडल्यामुळे ही मॅच १७ ओव्हरची झाली.  १७४ रनचा पाठलाग करताना भारताची सुरुवात फारशी चांगली झाली नाही. ओपनर रोहित शर्मा ७ रनवर आऊट झाला. पण शिखर धवननं ४२ बॉलमध्ये ७६ रनची खेळी केली. यामध्ये १० फोर आणि २ सिक्सचा समावेश होता. पण लोकेश राहुल, विराट कोहली आणि शिखर धवनच्या रुपात भारताला लागोपाठ ३ झटके लागले.
 
 दिनेश कार्तिक आणि ऋषभ पंतनं पुन्हा एकदा भारतीय इनिंगला आकार देण्याचा प्रयत्न केला. दिनेश कार्तिकनं १३ बॉलमध्ये ३० रनची वादळी खेळी केली. कार्तिक आणि पंत भारताला विजय मिळवून देतील अशी अपेक्षा होती पण ऋषभ पंत चुकीचा फटका मारून आऊट झाला. यानंतर शेवटच्या ओव्हरमध्ये भारताला विजयासाठी १२ रनची आवश्यकता होती. पण मार्कस स्टॉयनिसनं पहिले कृणाल पांड्या आणि मग दिनेश कार्तिकची महत्त्वाची विकेट घेतली.

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

उन्हाळ्यात करा हे 5 सोपे व्यायाम, तुमचे वजन झपाट्याने कमी होईल

पौराणिक कथा : एकलव्याचे समर्पण

Cow Essay in Marathi गाय 20 ओळी खूप सोपा मराठी निबंध

दर ४१ वर्षांनी हनुमानजी कोणाला भेटायला येतात?

Baisakhi 2025 Wishes बैसाखीच्या शुभेच्छा

सर्व पहा

नवीन

अफगाणिस्तानातील विस्थापित महिला क्रिकेटपटूंसाठी टास्क फोर्सची स्थापना ICC चा नवीन उपक्रम

आयसीसी क्रिकेट समितीच्या अध्यक्षपदी सौरव गांगुली यांची पुन्हा निवड

LSG vs CSK Playing 11: सीएसके लखनौ विरुद्ध पुनरागमन करण्याच्या प्रयत्नात असेल, प्लेइंग 11 जाणून घ्या

RR vs RCB: रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने राजस्थान रॉयल्सचा नऊ विकेट्सनी पराभव केला

DC vs MI: दिल्ली कॅपिटल्सचा १२ धावांनी पराभव करून मुंबई इंडियन्सने विजयी ट्रॅकवर पुनरागमन केले

पुढील लेख
Show comments