Dharma Sangrah

माझ्या यशाचे श्रेय सहकार्‍यांनाच- विराट

Webdunia
पुणे- मी कोणी महान कर्णधार नाही. सुदैवाने मला कर्णधारपदी जबाबदारी स्वीकारताना उत्तम सहकारी लाभले आहेत. त्यांच्या सर्वोत्तम कामगिरीमुळे मी यशस्वी कर्णधार झालो आहे, असे विराट कोहलीने सांगितले.

संघातील सहकार्‍यांकडून अपेक्षेइतकी कामगिरी होत नसेल तरच कर्णधारावर टांगती तलवार राहते, माझ्याबाबत असे घडलेले नाही. आमच्या संघातली प्रत्येक खेळाडू वैयक्तिकरित्या सर्वोत्तम का‍मगिरी करीत असतो व ही कामगिरी करताना तो सांधिक कौशल्यातही तितकाच महत्त्वाचा वाटा उचलत असतो. न्यूझीलंड व इंग्लंडसारख्या तुल्यबळ संघांविरूद्ध आम्हाला कसोटी मालिकेत निर्विवाद वर्चस्व गाजवता आले.
सर्व पहा

नक्की वाचा

अधिक मासात मुलीने आईची ओटी का भरावी? जाणून घ्या धार्मिक कारण

Adhik Maas 2026 Upay अधिक मासात ३३ दिवे लावण्यामागील रहस्य: ३३ कोटी देवतांचा आशीर्वाद प्राप्त करा

तणाव व्यवस्थापन करण्यासाठी जीवनशैलीत हे बदल करा

इयत्ता ११वीत विज्ञान, वाणिज्य की कला तुमच्यासाठी कोणती शाखा सर्वोत्तम आहे जाणून घ्या

रेशमी साडी खरेदी करताना फसवणुकीला बळी पडू नका, अशी तपासा

सर्व पहा

नवीन

भारतीय संघ जून महिन्यात सहा आंतरराष्ट्रीय सामने खेळणार

MI vs RR : राजस्थान रॉयल्सने मुंबईला ३० धावांनी हरवून प्लेऑफमध्ये प्रवेश केला; पंजाब-KKR स्पर्धेतून बाहेर

सामन्या दरम्यान हृदयविकाराचा झटका आल्याने भारतीय खेळाडूचे वयाच्या ३९ व्या वर्षी निधन

दिल्ली कॅपिटल्सने ईडन गार्डन्सवर केकेआरला ४० धावांनी पराभूत करून सामना जिंकला

IPL 2026: प्लेऑफसाठी पात्र ठरणारा चौथा संघ आज निश्चित होणार; मुंबईचा सामना राजस्थानशी, तर केकेआरचा सामना दिल्लीशी होणार

पुढील लेख
Show comments