Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

विराटला कोठडीत टाकायला हवे!

Webdunia
स्वत:ला महान क्रिटिक समजणारे कमाल खानने चॅम्पियन्स ट्रॉफीत भारताच्या पराभवावर अनेक ट्विट्स केले. त्याच्याप्रमाणे मॅच फिक्स होता आणि भारतीय खेळाडू विकले गेले होते. ज्याप्रकारे भारतीय फलंदाज पाक गोलंदाजांच्या शरणी गेले ते हैराण करणारे होते. त्याने ट्विट केले:
1. पाकिस्तान टीमला शुभेच्छा, चॅम्पियन्स ट्रॉफीत जिंकल्याची आणि विराटच्या टीमची सार्वजनिकपणे घेतल्याची.
2. 10 फिक्सर्सने केवळ 82 धावा घेतल्या जेव्हाकि हार्दिक पंड्या याने एकट्याने 76 रन बनवले.
3. कोहलीचा कॅच सुटला तर त्याने लगेच दुसर्‍याच बॉलवर कॅच दिला. त्याला फिक्सिंग पकडल्या जाण्याची भीती वाटली नाही.
4. पंड्याला मात्र फिक्सिंगबद्दल काहीच माहीत नव्हतं आणि तो मॅच जिंकवण्याचा प्रयत्न करत होता पण फिक्सर जडेजाने त्याला रनआउट करवले.


5. हे खेळाडू देशासाठी नव्हे तर सॅलरी आणि प्रसिद्धी मिळवण्यासाठी स्क्रिप्टप्रमाणे खेळतात.
6. युवराज, कोहली, धोनी, धवन या सर्वांना मी देशद्रोही 2 यात रोल ऑफर करू इच्छितो. कारण आपण 130 कोटी भारतीयांना सहजरीत्या धोका देऊ शकतात.
7. कोहली, युवराज आणि धोनी यांना जरादेखील लाज वाटत असेल तर त्यांनी लगेच संन्यास घ्यावा.
8. विराटावर तर आजीवन क्रिकेट खेळण्यावर बंदी घालायला हवी. त्याने 130 कोटी भारतीयांचे गौरव पाकिस्तानाला विकले. त्याला तर कोठडीत टाकायला हवे.

जेवण बनवतांना गॅस सिलेंडर झाले लीक आग लागल्याने 4 जणांचा मृत्यू

'अनुपमा' अभिनेत्री रुपाली गांगुली भाजपमध्ये दाखल

महाराष्ट्र गीत : जय जय महाराष्ट्र माझा, गर्जा महाराष्ट्र माझा

मोदींकडून महाराष्ट्र दिनानिमित्त मराठीत शुभेच्छा!

टँकरच्या अपघातामुळे रस्त्यावर तेल सांडलेले पाहून मुख्यमंत्री शिंदे यांनी मदतीचा हात पुढे केला

बीसीसीआयने हर्षित राणाला 100 टक्के दंड ठोठावला

LSG vs MI: रोमहर्षक सामन्यात लखनौने मुंबईचा चार गडी राखून पराभव केला

T20 WC: T20 विश्वचषकासाठी भारतीय संघ जाहीर,केएल राहुलला संघातून वगळले

MI vs LSG : भारतीय संघ निवडीपूर्वी लखनौ-मुंबई सामना,संभाव्य प्लेइंग-11 जाणून घ्या

IPL 2024: फिल सॉल्टने सौरव गांगुलीचा मोठा विक्रम मोडला

पुढील लेख
Show comments