Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

केदार जाधवने आमच्या योजनांवर पाणी फेरले: मॉर्गन

Webdunia
इंग्लंडने सुरूवातीच्या चार विकेट घेऊन भारतावर दबाव टाकला होता. पण युवा फलंदाज केदार जाधवच्या शानदार फलंदाजीने आमच्या सर्व योजनांवर पाणी फेरल्याचे मत इंग्लंडचा कर्णधार याने व्यक्त केले आहे. मॉर्गन म्हणाला, मला दु:ख या गोष्टीच आहे की, आम्ही चार विकेट 63 धावांवर घेतले होते. पण त्यानंतर आम्ही चांगली फलंदाजी करू शकलो नाही. आम्ही विचार केले नव्हते की केदार अशी फलंदाजी करेल. त्याने पहिल्या चेंडूपासून मारझोड करण्यास सुरू केली. त्याने म्हटले की, त्याच्या संघाने केदार जाधवबद्दल होमवर्क केला होता.
 
केदारच्या सर्व आंतरराष्ट्रीय मॅचचे व्हिडिओ पाहिले होते. कोहलीबाबतही काही रणनिती आखली होती. पण ती चालू शकली नाही. चेंडू डोक्याच्या वरून निघून गेला नाही तर तो आउट झाला असता. तो खूप चांगला खेळाडू आहे आणि त्याने बर्‍याच काळापासून स्वत:ला‍ सिद्ध केले आहे.

जेवण बनवतांना गॅस सिलेंडर झाले लीक आग लागल्याने 4 जणांचा मृत्यू

'अनुपमा' अभिनेत्री रुपाली गांगुली भाजपमध्ये दाखल

महाराष्ट्र गीत : जय जय महाराष्ट्र माझा, गर्जा महाराष्ट्र माझा

मोदींकडून महाराष्ट्र दिनानिमित्त मराठीत शुभेच्छा!

टँकरच्या अपघातामुळे रस्त्यावर तेल सांडलेले पाहून मुख्यमंत्री शिंदे यांनी मदतीचा हात पुढे केला

बीसीसीआयने हर्षित राणाला 100 टक्के दंड ठोठावला

LSG vs MI: रोमहर्षक सामन्यात लखनौने मुंबईचा चार गडी राखून पराभव केला

T20 WC: T20 विश्वचषकासाठी भारतीय संघ जाहीर,केएल राहुलला संघातून वगळले

MI vs LSG : भारतीय संघ निवडीपूर्वी लखनौ-मुंबई सामना,संभाव्य प्लेइंग-11 जाणून घ्या

IPL 2024: फिल सॉल्टने सौरव गांगुलीचा मोठा विक्रम मोडला

पुढील लेख
Show comments