Marathi Biodata Maker

'त्या' फटक्याबद्दल पश्चाताप नाही

Webdunia
बुधवार, 9 मे 2018 (11:40 IST)
2007 साली ज्या फटक्यामुळे पाकिस्तान संघ सामना व विश्वचषक हरला त्या फटक्याबद्दल  पश्चाताप होत नाही, असे बेधडकपणे पाकिस्तानचा माजी क्रिकेटपटू मिसबाह उल हकने सांगितले. भारताने पहिला टी-20 विश्वचषक जिंकला. अंतिम सामन्यातील अंतिम चेंडूवर पाकिस्तानचा कर्णधार मिसबाह उल हकने फाइन लेगला मारलेला स्कूपचा फटका श्रीशांतने टिपला. पाकिस्तानने विश्वचषक गमावला. काही दिवस वाईट वाटले; परंतु आयुष्यात पुढे जात राहणे ही गरज आहे असे तो म्हणाला.

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

ताकाचे 5 वेगवेगळे प्रकार (डायटसाठी बेस्ट)

कल्की अवतार आणि तिसरे महायुद्ध: या दोन्हींमध्ये काही संबंध आहे का? या प्रमुख घटना केव्हा आणि कशा घडतील?

लग्नाआधी हे प्रश्न नक्की विचारा, नाहीतर आयुष्यभर पश्चात्ताप होऊ शकतो!

उन्हाळ्यात तुळशीची काळजी कशी घ्यावी?

१९ ते २५ एप्रिल २०२६ चे साप्ताहिक राशीभविष्य

सर्व पहा

नवीन

अफगाणिस्तानचा क्रिकेटपटू रशीद खानने भारतीय नागरिकत्व नाकारले! आयपीएल २०२६ च्या पार्श्वभूमीवर धक्कादायक खुलासा

KKR vs RR : राजस्थानला पराभूत करून केकेआरने विजय मिळवला

SA W vs IND W: दक्षिण आफ्रिकेने महिला टी-२० सामन्यात भारताचा आठ गडी राखून पराभव केला

पंजाब किंग्सने लखनौ सुपर जायंट्सचा ५४ धावांनी धुव्वा उडवला

PBKS vs LSG : लखनौ संघ गेल्या वर्षीच्या उपविजेत्या पंजाबची विजयी मालिका थांबवू शकेल का?

पुढील लेख
Show comments