Festival Posters

आर अश्विनने कसोटी क्रिकेटमध्ये इतिहास रचला

Webdunia
शनिवार, 17 फेब्रुवारी 2024 (10:08 IST)
भारतीय फिरकीपटू आर अश्विनने कसोटी क्रिकेटमध्ये 500 बळी पूर्ण केले आहेत. राजकोट येथे खेळल्या जात असलेल्या इंग्लंडविरुद्धच्या तिसऱ्या कसोटीत भारताला पहिले यश मिळवून देत त्याने मोठी कामगिरी केली आहे. आता अश्विन हा माजी भारतीय फिरकी गोलंदाज अनिल कुंबळे नंतर सर्वाधिक कसोटी बळी घेणारा दुसरा भारतीय गोलंदाज ठरला आहे. 

तिसऱ्या कसोटीच्या दुसऱ्या दिवशी इंग्लंडच्या सलामीच्या जोडीने भारताला अडचणीत आणले होते, ज्याला फोडण्याचे काम अश्विनने केले. अश्विनने जॅक क्रॉलीला (15) रजत पाटीदारकरवी झेलबाद केले. 
यासह अश्विन श्रीलंकेच्या मुथय्या मुरलीधरननंतर 500 कसोटी बळी घेणारा दुसरा वेगवान गोलंदाज ठरला आहे. 
 
कसोटीत सर्वाधिक विकेट्स 
800-मुथय्या मुरलीधरन (श्रीलंका)
708 शेन वॉर्न (ऑस्ट्रेलिया)
619 अनिल कुंबळे (भारत)
517 नॅथन लिऑन (ऑस्ट्रेलिया)
500- रविचंद्रन अश्विन (भारत)
 
भारतीयांकडून सर्वाधिक कसोटी बळी
619-अनिल कुंबळे
500- आर अश्विन
434-कपिल देव
417- हरभजन सिंग
311- इशांत शर्मा

Edited By- Priya Dixit
 

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

कुंभ राशीत शुक्राचे आगमन, या ५ राशींचे नशीब पालटणार, संपत्ती आणि रोमान्सचे योग!

हृदयविकाराच्या या सुरुवातीच्या लक्षणांबद्दल प्रत्येक व्यक्तीला माहिती असायला हवी

Essay on Growing Population वाढती लोकसंख्या: एक गंभीर समस्या

विंड चाइम वाऱ्याच्या आवाजातून शांत आणि सकारात्मक वातावरण निर्माण करतात

अर्ध नारीश्वर अष्टकम Ardhanareeswara Ashtakam

सर्व पहा

नवीन

IND vs PAK: भारताने पाकिस्तानला 61 धावांनी हरवून सुपर 8 मध्ये प्रवेश केला

IND vs PAK : पाच महिन्यांनी पुन्हा एकदा भारत आणि पाकिस्तान आमनेसामने येणार, सामना किती वाजता होणार जाणून घ्या

IND vs PAK: भारतासाठी आनंदाची बातमी, अभिषेक शर्मा पाकिस्तानविरुद्ध खेळणार, सूर्यकुमार यादव ने दिली माहिती

चिन्नास्वामी स्टेडियममधील स्टँडला द्रविड-कुंबळे यांचे नाव देण्यात येणार

15 फेब्रुवारी रोजी भारत विरुद्ध पाकिस्तान सामना दोन देशांमध्ये होणार

पुढील लेख
Show comments