Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

सचिनने मल्टिनॅशनल कंपन्यांना केला खेळाडूंना नोकरी देण्याचा आग्रह

Webdunia
मुंबई- खेळात नोकरीच्या सुरक्षेचे महत्त्व सांगत क्रिकेटर सचिन तेंडुलकरने मोठ्या आणि मल्टिनॅशनल कंपन्यांना अपील केली केली त्यांनी खेळाडूंना नोकरीवर ठेवायला हवं.
सचिनने म्हटले की मला वाटतं की मुंबई क्रिकेटमध्ये मोठा बदल आला आहे, जो चांगला नसून मी खूश नाही. मला वाटतं की आधी करारबद्ध खेळाडू कमी होते, खेळाडूंकडे नोकरीची सुरक्षा होती जी आता नाहीये.
 
तेंडुलकरने म्हटले की खेळाडूंना इतर गोष्टींकडे लक्ष देण्याची गरज नव्हती आणि त्यांना केवळ खेळावर लक्ष केंद्रित करायचे होते. माझे हे मत नाही की वर्तमानाचे खेळाडू आपलं सर्वश्रेष्ठ प्रदर्शन करत नाहीये, परंतू नोकरीच्या सुरक्षेची कमी जाणवत आहे.

जेवण बनवतांना गॅस सिलेंडर झाले लीक आग लागल्याने 4 जणांचा मृत्यू

'अनुपमा' अभिनेत्री रुपाली गांगुली भाजपमध्ये दाखल

महाराष्ट्र गीत : जय जय महाराष्ट्र माझा, गर्जा महाराष्ट्र माझा

मोदींकडून महाराष्ट्र दिनानिमित्त मराठीत शुभेच्छा!

टँकरच्या अपघातामुळे रस्त्यावर तेल सांडलेले पाहून मुख्यमंत्री शिंदे यांनी मदतीचा हात पुढे केला

बीसीसीआयने हर्षित राणाला 100 टक्के दंड ठोठावला

LSG vs MI: रोमहर्षक सामन्यात लखनौने मुंबईचा चार गडी राखून पराभव केला

T20 WC: T20 विश्वचषकासाठी भारतीय संघ जाहीर,केएल राहुलला संघातून वगळले

MI vs LSG : भारतीय संघ निवडीपूर्वी लखनौ-मुंबई सामना,संभाव्य प्लेइंग-11 जाणून घ्या

IPL 2024: फिल सॉल्टने सौरव गांगुलीचा मोठा विक्रम मोडला

पुढील लेख
Show comments