Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

पाकला पराभूत करून पुलवामाचा बदला घ्या

Webdunia
शनिवार, 23 फेब्रुवारी 2019 (15:30 IST)
16 जूनला भारत आणि पाकिस्तान यांच्यात साना होणार आहे. परंतु या सामन्यात  पाकिस्तानचा पराभव करून पुलवामा हल्ल्याचा बदला घ्या, असे मत मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर याने व्यकत केले आहे. 
 
आसीसी विश्वचषक 2019 क्रिकेट स्पर्धा इंग्लंडमध्ये 30 मे पासून सुरु होणार आहे. सामन्यावर बहिष्कार टाकून पाकिस्तानला फुकटचे 2 गुण का द्यायचे? असा सवाल तेंडुलकर याने केला आहे. 
 
भारताने पाकिस्तानवरील वर्चस्व कायम राखायला हवे. त्यामुळे विश्वचषकात भारताने पाकिस्तानला पराभूत करावे आणि आपली ऐतिहासिक विजयी घोडदौड सुरूच ठेवावी, असेही सचिन म्हणाला. 
 
पुलवामा हल्लच्या दिवशीही सचिनने या हल्लचा तीव्र निषेध केला होता.  मात्र पुलवामा येथील दहशतवादी हल्लच्या निषेधार्थ भारताने पाकिस्तानशी सामना खेळू नये, असा सूर सर्वत्र उटू लागला आहे. 

संबंधित माहिती

जेवण बनवतांना गॅस सिलेंडर झाले लीक आग लागल्याने 4 जणांचा मृत्यू

'अनुपमा' अभिनेत्री रुपाली गांगुली भाजपमध्ये दाखल

महाराष्ट्र गीत : जय जय महाराष्ट्र माझा, गर्जा महाराष्ट्र माझा

मोदींकडून महाराष्ट्र दिनानिमित्त मराठीत शुभेच्छा!

टँकरच्या अपघातामुळे रस्त्यावर तेल सांडलेले पाहून मुख्यमंत्री शिंदे यांनी मदतीचा हात पुढे केला

बीसीसीआयने हर्षित राणाला 100 टक्के दंड ठोठावला

LSG vs MI: रोमहर्षक सामन्यात लखनौने मुंबईचा चार गडी राखून पराभव केला

T20 WC: T20 विश्वचषकासाठी भारतीय संघ जाहीर,केएल राहुलला संघातून वगळले

MI vs LSG : भारतीय संघ निवडीपूर्वी लखनौ-मुंबई सामना,संभाव्य प्लेइंग-11 जाणून घ्या

IPL 2024: फिल सॉल्टने सौरव गांगुलीचा मोठा विक्रम मोडला

पुढील लेख
Show comments