rashifal-2026

रांची कसोटी : भारताला आज विजयाची संधी

Webdunia
सोमवार, 20 मार्च 2017 (10:50 IST)
चेतेश्वर पुजाराच्या (२०२) अकरा तासांच्या मॅरेथॉन खेळीच्या बळावर टीम इंडियाने ऑस्ट्रेलियाविरुद्ध तिसऱ्या कसोटीच्या चौथ्या दिवशी ९ बाद ६०३ धावांवर डाव घोषित केला.
 
भारताने ऑस्ट्रेलियाविरुद्ध पहिल्या डावात १५२ धावांची आघाडी घेतली. चौथा दिवसाचा खेळ संपला तोपर्यंत ऑस्ट्रेलियाने दुसऱ्या डावात २ बाद २३ धावा काढल्या होत्या.
 
ऑस्ट्रेलियाला डावाने पराभव टाळण्यासाठी आणखी १२९ धावांची गरज आहे.
 
ऑस्ट्रेलियाने पहिल्या डावात ४५१ धावा काढल्या होत्या. आता सामना भारताच्या हाती आहे.
सर्व पहा

नक्की वाचा

देवाची पूजा करतांना कोणते स्तोत्र आवर्जून म्हणावे?

घरात धार्मिक कार्य करतांना कोणती काळजी घ्यावी?

तुमच्या मोबाईल क्रमांकाचा शेवटचा अंक तुमच्यासाठी शुभ आहे का?

Sanskrit Baby Girl Names चैत्र गौरी निमित्त खास! मुलींसाठी गौरी पासून प्रेरित २० नावे अर्थासहित

Delayed Periods २ महिन्यांपासून मासिक पाळी आली नाही? घाबरू नका, स्वयंपाकघरातील हे ५ पदार्थ करतील कमाल

सर्व पहा

नवीन

ICC Player Of the Month: अरुंधती रेड्डी फेब्रुवारी २०२६ साठी आयसीसीची 'प्लेअर ऑफ द मंथ' म्हणून गौरविण्यात आले

IND vs AUS: ऑस्ट्रेलियाचे २०२६-२७ चे वेळापत्रक जाहीर

केकेआर संघाचे खेळाडू हर्षित आणि आकाश दीप संपूर्ण आयपीएल हंगामातून बाहेर

कोलकाता नाईट रायडर्सचा आणखी एक भारतीय वेगवान गोलंदाज जखमी; संघाच्या अडचणींमध्ये भर पडली

भारतीय संघ जूनमध्ये आयर्लंड दौऱ्यावर जाणार, दोन टी-२० सामन्यांची मालिका खेळणार, वेळापत्रक जाहीर

पुढील लेख
Show comments