suvichar

विराट चक्क बनला वॉटर बॉय

Webdunia
शनिवार, 25 मार्च 2017 (15:50 IST)
ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या धरमशाला कसोटीत टीम इंडियाचा कर्णधार विराट कोहली दुखापतीमुळे खेळू शकलेला नाही. मात्र तरीही टीम इंडियासाठी कोहली संघातील खेळाडू म्हणून नव्हे तर चक्क वॉटर बॉय म्हणून मैदानात उतरला. एखाद्या सामन्यात खेळत नसताना कर्णधाराने मैदानात जाऊन खेळाडूंना पाणी देण्याचा  दुर्मिळातील दुर्मिळ असा क्षण यावेळी आला. उमेश यादवने सलामीवीर मॅट रेनशॉला माघारी धाडलं, त्यावेळी मैदानातील भारतीय खेळाडूंना स्वत: कोहली पाणी घेऊन गेला. 
सर्व पहा

नक्की वाचा

अधिक मास कधीपर्यंत असेल? या पवित्र महिन्यात या ५ शुभ गोष्टी केल्यास तुमचे भाग्य उजळेल

देवाला अर्पण केलेल्या वस्तूंचा पुनर्वापर करता येतो का? जाणून घ्या शास्त्रानुसार याचे नियम

Career in BSc in Respiratory Therapy : बीएससी इन रेस्पिरेटरी थेरपी कोर्स मध्ये कॅरिअर करा, पात्रता जाणून घ्या

त्वचेसाठी तुरटीचे हे आश्चर्यकारक फायदे जाणून घ्या

महागड्या स्प्रेपेक्षा घरगुती उपाय जास्त प्रभावी; आरसे स्वच्छ करण्याची योग्य आणि सोपी पद्धत येथे पहा

सर्व पहा

नवीन

GT vs PBKS Playing 11: पंजाब आणि गुजरात यांच्यातील सामन्यात दोन्ही कर्णधारांवर सर्वांचे लक्ष असेल, प्लेइंग 11 जाणून घ्या

ब्रिटिश ब्रॉडकास्ट इंजिनिअर इयान विल्यम्स लँगफोर्ड यांचा मुंबईतील ट्रायडंट हॉटेलमध्ये संशयास्पद परिस्थितीत मृत्यू

RR vs CSK:राजस्थानने चेन्नईला आठ गडी राखून हरवले, वैभवने अर्धशतक झळकावले

CSK vs RR:राजस्थान आणि चेन्नई आपल्या मोहिमेची सुरुवात विजयाने करणार

MI vs KKR: मुंबई इंडियन्सचा कोलकाता नाईट रायडर्सवर सहा गडी राखून विजय

पुढील लेख
Show comments