Marathi Biodata Maker

कोहलीची चेंडूवर नाराजी

Webdunia
तिसर्‍या कसोटीत वापरण्यात आलेल्या चेंडूबद्दल भारतीय कर्णधार विराट कोहलीने नाराजी व्यक्त केली. शेवटच्या दिवशी भारतीय आक्रमणाचा समर्थपणे मुकाबला करीत ऑस्ट्रेलियन फलंदाजांनी सामना अनिर्णीत राखण्यात यश मिळविले.
 
खेळपट्टीकडून अपेक्षित साथ मिळाली नसली तरी चेंडूच्या स्थितीमुळे आम्हाला यश मिळाले नाही. चेंडू अपेक्षेइतका टणक नसल्याने खेळपट्टीवर पडल्यानंतर तो फारसा उसळत नव्हता. चेंडू बदलण्यात आला तेव्हाही तो अपेक्षित दर्जाचा नव्हता. चेंडूमध्ये पुरेसा टणकपणा नसेल तर गोलंदाजांना विकेटकडून अपेक्षा वेग मिळू शकत नाही. असे मला वाटते. टणक चेंडू असता तर निकालात निश्चितच फरक पडला असता.
सर्व पहा

नक्की वाचा

शास्त्रोक्त पद्धत: गणपतीला २१ तर शंकराला ११ पदरी वात का? ३६५ पदरी 'देहवात' आणि 'ब्रम्हांडवाता'चे गूढ काय?

मृत्यूपूर्वी दिसणारे मुख्य ५ संकेत, गरुड पुराणात दडलेले रहस्य जाणून घ्या

अधिक मासात जोडवी घेण्याची परंपरा; काय आहे या मागचं रहस्य?

अधिक मासात चुकूनही करू नका ही ५ कामं

सतत ऑनलाइन राहिल्याने तुमची नाती बिघडत तर नाही आहे ना? खूप उशीर होण्यापूर्वी सांभाळा

सर्व पहा

नवीन

SRH vs RR : आज एलिमिनेटर सामन्यात राजस्थान रॉयल्स आणि सनरायझर्स हैदराबाद आमने-सामने येणार

RCB vs GT : क्वालिफायर १ मध्ये गुजरातला हरवून आरसीबी पाचव्यांदा आयपीएल फायनलमध्ये दाखल

RCB vs GT : आयपीएल २०२६ चा क्वालिफायर १ आज रॉयल चॅलेंजर्स बंगळूरू व गुजरात टायटन्स यांच्यात खेळला जात आहे

RCB vs GT : क्वालिफायर 1 मध्ये आरसीबीचा सामना गुजरात टायटन्सशी, प्लेइंग ११ जाणून घ्या

GT vs RCB : गुजरात आणि RCB यांच्यातील पहिला क्वालिफायर सामना कधी, कुठे

पुढील लेख
Show comments