Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

विराट कोहली खेळणार नाही!

Webdunia
धर्मशाला- टीम इंडियाचा कर्णधार विराट कोहलीच्या धर्मशालाच्या चौथ्या कसोटीत खेळण्याविषयी शंका निर्माण झाली आहे. त्यामुळे खबरदारीची उपाययोजना म्हणून मुंबईचा धडाकेबाज फलंदाज श्रेयस अय्यरला धर्मशालातल्या भारतीय संघात सामील होण्याचा तातडीचा संदेश बीसीसीआयने दिला आहे.
 
रांची कसोटीच्या पहिल्या डावात क्षेत्ररक्षण करताना विराटचा उजवा खांदा दुखावला होता. भारतीय कर्णधाराने ती दुखापत बाळगूनच रांची कसोटीच्या पहिल्या डावात फलंदाजी केली. दुसर्‍या डावात त्याने क्षेत्ररक्षणही केले. पण विराटने धर्मशालामध्ये टीम इंडियाच्या नेट्समध्ये फलंदाजीचा सराव करणे कटाक्षाने टाळले.

जेवण बनवतांना गॅस सिलेंडर झाले लीक आग लागल्याने 4 जणांचा मृत्यू

'अनुपमा' अभिनेत्री रुपाली गांगुली भाजपमध्ये दाखल

महाराष्ट्र गीत : जय जय महाराष्ट्र माझा, गर्जा महाराष्ट्र माझा

मोदींकडून महाराष्ट्र दिनानिमित्त मराठीत शुभेच्छा!

टँकरच्या अपघातामुळे रस्त्यावर तेल सांडलेले पाहून मुख्यमंत्री शिंदे यांनी मदतीचा हात पुढे केला

बीसीसीआयने हर्षित राणाला 100 टक्के दंड ठोठावला

LSG vs MI: रोमहर्षक सामन्यात लखनौने मुंबईचा चार गडी राखून पराभव केला

T20 WC: T20 विश्वचषकासाठी भारतीय संघ जाहीर,केएल राहुलला संघातून वगळले

MI vs LSG : भारतीय संघ निवडीपूर्वी लखनौ-मुंबई सामना,संभाव्य प्लेइंग-11 जाणून घ्या

IPL 2024: फिल सॉल्टने सौरव गांगुलीचा मोठा विक्रम मोडला

पुढील लेख
Show comments