Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

कटकला दोन वर्षे सामनाच घेऊ नका: गावस्कर

Webdunia
बुधवार, 7 ऑक्टोबर 2015 (10:16 IST)
नवी दिल्ली- भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील ट्वेंटी- 20 सामन्यादरम्यान प्रेक्षकांच्या हुल्लडबाजीनंतर कटक येथील बाराबती स्टेडियमवर पुढील दोन वर्षे सामना घेऊ नका, असा सल्ला माजी कर्णधार सुनील गावस्कर यांनी दिला आहे.
 
भारताने दक्षिण आफ्रिकेविरुद्ध दुसर्‍या लढतीसह टी- 20 सामान्यांची मालिका गमावली आहे. सामन्या दरम्यान चिडलेल्या प्रेक्षकांनी मैदानावर बाटल्या फेकत हुल्लडबाजीचे गालबोट लावले. स्टेडियम जवळपास निम्मे रिकामे झाल्यानंतर उर्वरित खेळ पूर्ण करण्यात आला आणि आफ्रिकेने चार फलंदाजांच्या मोबदल्यात 17 चेंडू राखून विजय मिळवला.
 
याविषयी बोलताना गावस्कर म्हणाले, की स्टेडियमवर उपस्थित असलेल्या पोलिसांनी काहीही कल्पना नव्हती. पोलिस सीमारेषेबाहेर उभे राहून सामना पाहत होते. त्याचवेळी हुल्लडबाज प्रेक्षकांनी बाटल्या फेण्यास सुरवात केली. कटल पुढील काही वर्षे सामना होवू नये आणि बीसीसीआयकडून ओडिशा क्रिकेट संघटनेला देण्यात येणार्‍या मानधनातून कपात करावी.

जेवण बनवतांना गॅस सिलेंडर झाले लीक आग लागल्याने 4 जणांचा मृत्यू

'अनुपमा' अभिनेत्री रुपाली गांगुली भाजपमध्ये दाखल

महाराष्ट्र गीत : जय जय महाराष्ट्र माझा, गर्जा महाराष्ट्र माझा

मोदींकडून महाराष्ट्र दिनानिमित्त मराठीत शुभेच्छा!

टँकरच्या अपघातामुळे रस्त्यावर तेल सांडलेले पाहून मुख्यमंत्री शिंदे यांनी मदतीचा हात पुढे केला

बीसीसीआयने हर्षित राणाला 100 टक्के दंड ठोठावला

LSG vs MI: रोमहर्षक सामन्यात लखनौने मुंबईचा चार गडी राखून पराभव केला

T20 WC: T20 विश्वचषकासाठी भारतीय संघ जाहीर,केएल राहुलला संघातून वगळले

MI vs LSG : भारतीय संघ निवडीपूर्वी लखनौ-मुंबई सामना,संभाव्य प्लेइंग-11 जाणून घ्या

IPL 2024: फिल सॉल्टने सौरव गांगुलीचा मोठा विक्रम मोडला

Show comments