Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

भारत-पाक क्रिकेट सामने व्हावेत: द्रविड

Webdunia
शनिवार, 16 मे 2015 (11:57 IST)
मुंबई। क्रिकेटच्या दृष्टिकोनातून विचार केल्यास भारत आणि पाकिस्तान या परंपरागत प्रतिस्पर्ध्यांमध्ये क्रिकेट सामने व्हावेत, असे मत भारताचा माजी कर्णधार राहुल द्रविड ने व्यक्त केले आहे.
 
त्रयस्थ ठिकाणी पाकिस्तानसोबत मालिका खेळण्यासाठी भारतीय संघाला केंद्र सरकारने परवानगी दिल्याचे वृत्त आहे. त्यावर राहुलने आपली भूमिका स्पष्ट केली. भारत आणि पाकिस्तान यांच्यातील लढतीने अवघे क्रिकेटविश्व ढवळून निघते. त्यामुळे क्रिकेटचा विचार करता दोन्ही देशांदरम्यान समाने झाले तर त्याचे स्वागतच करायला हवे, मात्र उभय संघातील क्रिकेट मालिकेला क्रिकेटव्यतिरक्ति अनेक कंगोरे आहेत.
 
पाकिस्तानमधील ढासळलेली कायदा आणि सुव्यवस्था तसेच दोन्ही देशांमधील बिघडलेले राजकीय संबंध पाहता भारत-पाकमध्ये पुन्हा क्रिकेट सामने होण्याबाबतचा निर्णय उभय देशांची क्रिकेट बोर्ड आणि सरकार यांच्यावरच सोडायला हवा, असे राहुलने सांगितले.

जेवण बनवतांना गॅस सिलेंडर झाले लीक आग लागल्याने 4 जणांचा मृत्यू

'अनुपमा' अभिनेत्री रुपाली गांगुली भाजपमध्ये दाखल

महाराष्ट्र गीत : जय जय महाराष्ट्र माझा, गर्जा महाराष्ट्र माझा

मोदींकडून महाराष्ट्र दिनानिमित्त मराठीत शुभेच्छा!

टँकरच्या अपघातामुळे रस्त्यावर तेल सांडलेले पाहून मुख्यमंत्री शिंदे यांनी मदतीचा हात पुढे केला

बीसीसीआयने हर्षित राणाला 100 टक्के दंड ठोठावला

LSG vs MI: रोमहर्षक सामन्यात लखनौने मुंबईचा चार गडी राखून पराभव केला

T20 WC: T20 विश्वचषकासाठी भारतीय संघ जाहीर,केएल राहुलला संघातून वगळले

MI vs LSG : भारतीय संघ निवडीपूर्वी लखनौ-मुंबई सामना,संभाव्य प्लेइंग-11 जाणून घ्या

IPL 2024: फिल सॉल्टने सौरव गांगुलीचा मोठा विक्रम मोडला

Show comments