Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

महेला जयवर्धनेने टी-२० कर्णधारपद सोडले

Webdunia
सोमवार, 8 ऑक्टोबर 2012 (12:10 IST)
FILE
टी-२० विश्वकरंडक फायनलमध्ये वेस्ट इंडीजविरुद्ध पराभूत झाल्यानंतर श्रीलंकन कर्णधार महेला जयवर्धनेने ट्वेंटी संघाचे कर्णधारपद सोडले आहे.

फायनलनंतर झालेल्या पत्रकारपरिषदेत त्याने ही घोषणा केली. टी-२० संघाचे कर्णधारपद सोडण्याबाबत निवडकर्त्यांसोबत स्पर्धेअगोदरच बोलणे झाले होते, असेही त्याने स्पष्ट केले.

जिंकण्या किंवा हरण्याशी त्याचा संबंध नसून श्रीलंका विश्वविजेता ठरला असता तरीही मला कर्णधारपद सोडावेच लागले असते. तरुण खेळाडूने ही जबाबदारी स्वीकारण्याची योग्य वेळ आहे, असे तो म्हणाला.

श्रीलंका विश्वविजेतेपदाच्या फायनलमध्ये येऊन आतापर्यंत चारदा पराभूत झाला आहे. त्यांनी १९९६ मध्ये वनडे विश्वकरंडक पटकावला होता.

जेवण बनवतांना गॅस सिलेंडर झाले लीक आग लागल्याने 4 जणांचा मृत्यू

'अनुपमा' अभिनेत्री रुपाली गांगुली भाजपमध्ये दाखल

महाराष्ट्र गीत : जय जय महाराष्ट्र माझा, गर्जा महाराष्ट्र माझा

मोदींकडून महाराष्ट्र दिनानिमित्त मराठीत शुभेच्छा!

टँकरच्या अपघातामुळे रस्त्यावर तेल सांडलेले पाहून मुख्यमंत्री शिंदे यांनी मदतीचा हात पुढे केला

बीसीसीआयने हर्षित राणाला 100 टक्के दंड ठोठावला

LSG vs MI: रोमहर्षक सामन्यात लखनौने मुंबईचा चार गडी राखून पराभव केला

T20 WC: T20 विश्वचषकासाठी भारतीय संघ जाहीर,केएल राहुलला संघातून वगळले

MI vs LSG : भारतीय संघ निवडीपूर्वी लखनौ-मुंबई सामना,संभाव्य प्लेइंग-11 जाणून घ्या

IPL 2024: फिल सॉल्टने सौरव गांगुलीचा मोठा विक्रम मोडला

Show comments