Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

चाचा नेहरू यांचे 12 मौल्यवान वचन

Webdunia
* देशाच्या सेवेमध्ये नागरिकत्व आहे
 
* संकटात प्रत्येक छोट्या गोष्टीला महत्त्व असतं.
 
* लोकांची कला त्यांच्या मनाचे दर्पण आहे.
 
* तथ्य, तथ्य आहे आणि कोणाच्या आवडीने लुप्त होत नाही.
 
* अपयश तेव्हा येतं जेव्हा आम्ही आपले आदर्श, उद्देश्य आणि सिद्धांत विसरून जातो.
 
* एका महान कार्यात उत्कटता आणि कुशल पूर्वक काम केल्यानंतर, जरी त्याला लगेच ओळख मिळत नसेल, तरी शेवटी यश नक्की मिळतं.
 
* शांती नसल्यास सर्व स्वप्नं लुप्त होऊन जातात आणि राखेत मिसळून जातात.
 
* आपण भीतींवरील चित्र बदलून इतिहासाचे तथ्य बदलू शकत नाही
 
* संस्कृती मन आणि आत्मा यांचे विस्तार आहे.
 
* एक पुंजीवादी समाजाची शक्ती अनियंत्रित सोडल्यास, ती श्रीमंताला श्रीमंत आणि गरिबाला गरीब बनवते.
 
* आपल्या इच्छेप्रमाणे सर्व प्राप्त करणारी व्यक्ती नेहमी शांती आणि व्यवस्थेच्या पक्षात असतात.
 
* लोकशाही योग्य आहे, असे म्हणण्याचे कारण म्हणजे इतर प्रणाली यापेक्षा वाईट आहेत.

संबंधित माहिती

RR vs PBKS : पंजाब किंग्जने राजस्थानचा पाच गडी राखून पराभव केला

नीरज चोप्राने 82.27 मीटरच्या सर्वोत्तम प्रयत्नात सुवर्णपदक जिंकले

Gold-Silver Price : सोने-चांदी पुन्हा महागले, जाणून घ्या किती वाढले

चारधाम यात्रा मार्गावर रस्ता अपघात,भाविकांची कार उलटून 8 जण जखमी

Chess: अर्जुन एरिगेसीला शारजाह मास्टर्समध्ये प्राधान्य

मेक्सिकोच्या चियापासमध्ये झालेल्या गोळीबारात 11 जण ठार

T20 World Cup : बांगलादेशने T20 विश्वचषक 2024 साठी संघ जाहीर केला

IPL 2024 मध्ये एक नवा विक्रम रचला,पहिल्यांदाच इतके षटकार लागले

CAA: CAA अंतर्गत 14 लोकांना दिले नागरिकत्व प्रमाणपत्र,गृह मंत्रालयाची माहिती

लोकसभा निवडणूक 2024:उद्धव ठाकरेंना मानसोपचारतज्ज्ञाची गरज असल्याचे म्हणत फडणवीसांचा उद्धव ठाकरेंवर जोरदार हल्ला

पुढील लेख
Show comments