Marathi Biodata Maker

Mahakavi Kalidasa Day 2025 महाकवी कालिदास दिन

Webdunia
गुरूवार, 26 जून 2025 (08:20 IST)
महाकवी कालिदास वैदर्भी रीतिचे कवि होते. हे आदर्शवादी परंपरा आणि नैतिक मूल्यांच्या मार्गावर चालायचे. तसेच संस्कृत भाषाचे महान नाटककार होते आणि कालीदासांचा स्वभाव खूप हळवा होता. यांना हिंदी साहित्यामध्ये खूप रुची होती. काही विद्वान यांचे गुण पाहून आश्चर्यचकित व्हायचे. यांना राष्ट्रीय कविचे पद प्राप्त होते. यांना अनेक विद्वान गुप्तवंशचे शासक चन्द्रगुप्त द्वितीय (विक्रमादित्य)यांचे समकालीन सांगता. कालिदास जी विक्रमादित्यच्या नावरत्नांमधील मधील एक होते. विक्रमादित्य उज्जेनचे राजा होते.  
 
कालिदास यांचा जन्म- 
कालिदास यांच्या जन्माबद्दल अनेक मतभेद आहे. पण काही विद्वानांच्या मते कालिदास यांच्या जन्म सहाव्या शतकापूर्वी झाला आहे. तसेच अनेक विद्वानांचे म्हणने आहे की, कालिदास यांचा जन्म कविल्ठा गावामध्ये झाला होता जे  उत्तराखण्डच्या रुद्रप्रयाग जिल्ह्यामध्ये आहे.
 
कालिदास यांचे शिक्षण- 
कालिदास यांचे प्राथमिक शिक्षण कविल्ठा चारधाम यात्रा मार्ग मध्ये  गुप्तकाशी मधील स्थित कालिमठ मन्दिर जवळ  विद्यालय मध्ये झाले होते. कविल्ठा मध्ये सरकार ने कालिदास यांची प्रतिमा स्थापित करून एक सभागारचे निर्माण केले होते. जिथे प्रत्येक वर्षी जून महिन्यामध्ये तीन दिवसांपर्यंत गोष्ठीचे आयोजन असते. ज्यामध्ये देशभरातील विद्वान भाग घेतात. कालिदास यांनी संस्कृत विषय आत्मसात केला होता. 
 
कालिदास यांचे महत्वाचे साहित्य- 
ज्यामध्ये तीन नाटक- 
अभिज्ञानशाकुन्तल
विक्रमोर्यवशियम्
मालविकाग्निमित्रम्
 
दोन महाकाव्य –
रघुवंशम्
कुमारसंम्भव
और दो खण्डकाव्य –
 
मेघदूतम्
ऋतुसंहार

भारतचे शेक्सपियर
भारताचे शेक्सपियर उपनामाने संस्कृतचे महाकवि कालिदास यांना ओळखले जाते. 
 
Edited By- Dhanashri Naik 
ALSO READ: भारतातील पहिल्या महिला डॉक्टर आनंदीबाई जोशी संपूर्ण माहिती

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

पत्नी अजूनही तिच्या माजी प्रियकरावर प्रेम करत असेल तर काय करावे?

दररोज कमी पाणी पिण्याची सवय मुतखड्याचा धोका वाढवू शकते

वॅक्सिंग करताना या टिप्स अवलंबवा

मकर संक्रांतीला मासिक पाळी आल्यावर काय करावे

२०२६ मध्ये या ४ राशींचे भाग्य पूर्णपणे बदलेल, तुम्ही तयार आहात का?

सर्व पहा

नवीन

LIVE: 'निवडणुकीची शाई सॅनिटायझरने पुसली जात आहे', कुटुंबासह मतदान केल्यानंतर राज ठाकरे यांचा निवडणूक आयोगावर हल्लाबोल

वर्धा येथील लाडकी बहीण योजना संकटात, पोर्टलच्या समस्यांमुळे लाभार्थ्यांना त्रास

१५ दिवसांत चांदीच्या किमती ५७,००० रुपयांनी वाढल्या, या शहरांमध्ये पहिल्यांदाच ३ लाख रुपयांच्या पुढे गेल्या

मुख्यमंत्र्यांनी मार्कर पेनच्या विधानाला चोख उत्तर देत म्हटले की, विरोधक त्यांच्या पराभवासाठी सबबी शोधत आहेत

राज ठाकरे यांनी पराभव स्वीकारला आहे का? आशिष शेलार यांनी पीएयू वादावर जोरदार हल्लाबोल केला

पुढील लेख
Show comments