Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

संपूर्ण शहरात राहतो एकच व्यक्ती

Webdunia
एका संपूर्ण शहरात फक्त एक व्यक्ती राहत असल्याचे तुम्हाला कोणी सांगितले तर तुम्हाला ते खरे वाटणार नाही. पण हे सत्य आहे. जपानच्या तोमिओका शहरात एकच व्यक्ती राहतो. संपूर्ण शहरात हा एकमेव व्यक्ती राहतो, यामागे काय कारण आहे.  ते आज आम्ही तुम्हाला सांगतो.
 
मीडिया रिपोर्टनुसार जपानच्या तोमिओकामध्ये 2010 मध्ये सुमारे 15 हजार लोक राहत होते. पण त्सुनामी आली आणि फुकूशिमा दायची न्युक्लिअर प्लांटमध्ये गळती सुरू झाली. त्यामुळे येथे रेडिएशन वाढले. या रेडिएशनचा परिणाम तोमिओका शहरावरही जाणवला. रेडिएशनच्या भीतीने येथून सर्व लोक पळून गेले. पण 58 वर्षांचे नाओतो मत्सुमुरा एकटेच या शहरात राहिले. ज्यांनी या शहरातून जायला नकार दिला. त्यांना शहरातील जनावर आणि प्राण्यांसाठी अन्नाची व्यवस्था करायची होती. त्यामुळे एकटेच या शहरात राहिले.
 
एका मुलाखतीत मत्सुमुरा म्हणाले, जेव्हा भूकंप आला तेव्हा मी काम करत होता. त्यांना समजले की त्सुनामी येणार आहेत त्यामुळे ते घरी पोहचण्यापूर्वी त्सुनामीची वाट पाहत होते. दुसर्‍या दिवशी न्युक्लीअर प्लांटमध्ये स्फोट झाल्याचा त्यांना आवाज आला. 
 
हा खूप मोठा स्फोट होता. या घटनेनंतर एक संपूर्ण शहर रिकामे झाले. लोकांनी या शहराला सोडले आणि दुसरीकडे राहयला गेले. मत्सुमुरा पण या दरम्यान इवाकीमध्ये आपल्या काकूच्या घरी गेले होते. पण त्या ठिकाणी त्यांना राहण्याची परवानगी मिळाली नाही. तेथील लोकांचे म्हणरे होते की ते लोक दूषित झाले आहेत.
 
एका रिपोर्टनुसार मत्सुमुरा यांच्या कुटुंबातील लोक तोमिओका शहरापासून 18 मैल दूर आपल्या नातेवाईकांकडे राहत आहे.

जेवण बनवतांना गॅस सिलेंडर झाले लीक आग लागल्याने 4 जणांचा मृत्यू

'अनुपमा' अभिनेत्री रुपाली गांगुली भाजपमध्ये दाखल

महाराष्ट्र गीत : जय जय महाराष्ट्र माझा, गर्जा महाराष्ट्र माझा

मोदींकडून महाराष्ट्र दिनानिमित्त मराठीत शुभेच्छा!

टँकरच्या अपघातामुळे रस्त्यावर तेल सांडलेले पाहून मुख्यमंत्री शिंदे यांनी मदतीचा हात पुढे केला

कल्याणमधून श्रीकांत शिंदे आणि ठाण्यातून नरेश गणपत म्हस्के यांना तिकीट

'मी जिवंत असेपर्यंत मुस्लिमांना धर्माच्या आधारे आरक्षण देणार नाही', पंतप्रधान मोदींचे मोठे वक्तव्य

मुबंई लोकसभेच्या 6 जागांसाठी या नेत्यांमध्ये होईल सामना

Russia-Ukraine War : ओडेसामध्ये रशियाचा क्षेपणास्त्र हल्ला, पाच जण ठार

नेहरू-गांधी घराण्याच्या तीन पिढ्यांनी देशासाठी बलिदान दिले; शरद पवारांचे वक्तव्य

पुढील लेख
Show comments