Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

तुम्ही लग्न करताय, आधी करार करा!

Webdunia
गुरूवार, 26 नोव्हेंबर 2015 (12:59 IST)
लग्नाआधी वधू आणि वर यांच्यात लेखी करार असावा, अशी शिफारस महिला आणि बालकल्याण विभागानं केलीय. 
 
केंद्रीय मंत्री मनेका गांधी यांनी अशा करारासाठी कायद्यात बदल करण्याचे प्रयत्न सुरू केले आहेत. अशाप्रकारे लग्नाआधी करार करण्यास भारतात मनाई आहे. पण असे करार पाश्चिमात्य देशात सर्रास होताना दिसून येतात. या करारामुळे दोघांचीही जबाबदारी निश्चित करण्यात येते. संपत्तीचे वाटप, जर घटस्फोटाची वेळ आली तर त्यासाठीची तजवीज आधीच करून ठेवण्यात येते.
 
आताच्या परिस्थितीत लग्नानंतर पुरुषांना त्यांच्या संपत्तीतला भाग पत्नीला द्यावा लागतो त्यामुळे पळवाटा शोधण्यात येतात. तर काहीवेळा महिलांकडून अवाजवी मागण्या झाल्याचं पुढे येतं. अनेकवेळा स्त्रियांना घटस्फोट हवा असतो पण पुढच्या आयुष्यातली अनिश्चितता लक्षात घेता त्या संसार पुढे रेटतात. त्यामुळे लग्नाच्या बंधनाला कायद्याच्या चौकटीत आणण्याचा प्रयत्न केला जाणार आहे.

हैदराबाद विरुद्ध लखनौ सामना हा आयपीएल प्लेऑफ क्वालिफायरसारखा असेल

धाराशिवमध्ये मतदान केंद्राजवळ चाकूने हल्ला करून एकाची हत्या

रुपाली चाकणकर यांच्या विरोधात पुण्यात गुन्हा दाखल

कोल्हापूर मतदान केंद्रावर वृद्धाचा हृदय विकाराच्या धक्क्याने मृत्यू

भारतीय महिलां आणि पुरुष संघ 4x400 मीटर रिले संघ पॅरिस ऑलिम्पिकसाठी पात्र ठरला

Israel Hamas War : हमास ने शांतता करार प्रस्तावाला स्वीकार केलं, इस्त्रायलने अशी दिली प्रतिक्रिया

लोकसभा निवडणुकीच्या तिसऱ्या टप्प्यात राज्यात 5 वाजे पर्यंत सरासरी 53.40 टक्के मतदान झालं

अरविंद केजरीवाल यांच्या न्यायालयीन कोठडीत 20 मे पर्यंत वाढ, सर्वोच्च न्यायालयाकडून कोणताही दिलासा नाही

विजय वडेट्टीवार यांच्या विवादास्पद वक्तव्याची चौकशी होणार! फडणवीसांचा इशारा

सुप्रिया सुळे अजित पवारांच्या घरी गेल्यावर फडणवीस यांची प्रतिक्रिया

Show comments