पौराणिक शास्त्रांमध्ये देवी सरस्वतीला विद्या आणि कलेची देवी मानले आहे. जीवनात गौरव आणण्यासाठी सरस्वतीची पूजा केली पाहिजे. वसंत पंचमीच्या दिवशी किंवा प्रत्येक बुधवारी ह्या सरस्वती मंत्राचा जप केल्याने देवी प्रसन्न होते आणि सुख- सौभाग्य, विद्या आणि बुद्धी लाभते.