Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

मातीच्या माठात पाणी थंड का राहत जाणून घ्या.

Webdunia
गुरूवार, 1 जुलै 2021 (08:20 IST)
उन्हाळ्यात लोक थंड पाणी पिण्यासाठी फ्रीजचा वापर करतात,तर खेड्यात थंडपाणी पिण्यासाठी लोक मातीच्या भांड्यांचा म्हणजे माठाचा वापर करतात.या मातीच्या भांड्यात पाणी थंड कस काय राहत जाणून घेऊ या.
 
पाणी थंड होणं बाष्पीभवनच्या क्रियेवर अवलंबून असत.जेवढे जास्त वाष्पीभवन होत पाणी तेवढेच थंड होत.धातूच्या भांड्यांच्या तुलनेत बाष्पीभवन प्रक्रिया मातीच्या भांड्यात लवकर होते कारण मातीच्या भांड्यात लहान छिद्र असतात जे आपण डोळ्याने बघू शकत नाही.माठात पाणी या छिद्रांमधून माठाच्या पृष्ठभागावर येत आणि बाहेरील उष्णतेमुळे बाष्पीभवन प्रक्रिया होते,या प्रक्रियेत माठाच्या आतील भागाचं तापमान कमी होत.बाष्पीभवनची ही प्रक्रिया उन्हाळ्यातच चांगल्या प्रकाराची होते. हेच कारण आहे की उन्हाळ्यात धातूच्या भांड्यांच्या तुलनेत मातीच्या माठात पाणी थंड राहतं.
 
 

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

उन्हाळ्यात करा हे 5 सोपे व्यायाम, तुमचे वजन झपाट्याने कमी होईल

पौराणिक कथा : एकलव्याचे समर्पण

Cow Essay in Marathi गाय 20 ओळी खूप सोपा मराठी निबंध

दर ४१ वर्षांनी हनुमानजी कोणाला भेटायला येतात?

Baisakhi 2025 Wishes बैसाखीच्या शुभेच्छा

सर्व पहा

नवीन

World Art Day 2025 : जागतिक कला दिन

गणपतीच्या नावांवरून बाळासाठी सुंदर आणि यूनिक ११ नावे, अर्थ जाणून घ्या

Summer special थंडगार कैरीच पन्ह, जाणून घ्या रेसिपी

स्टेज झिरो कॅन्सर म्हणजे काय? त्याचे लक्षण काय आहे

सौर ऊर्जा क्षेत्रात करिअर करा

पुढील लेख
Show comments