Festival Posters

रेल्वेच्या रुळामध्ये जागा रिकामी का असते?

Webdunia
रविवार, 30 मे 2021 (09:30 IST)
भारतीय रेल्वे नेटवर्क हे आशियातील सर्वात मोठे रेल नेटवर्क आहे.दररोज लाखो प्रवासी रेल्वेने  प्रवास करतात. रेल्वेच्या वाहतुकीसाठी एक निश्चित मार्ग तयार केला जातो, याला रूळ म्हणतात, ज्यासाठी लोखंड वापरुन लांब पल्ल्यात रेल्वे लाईन टाकली जाते. लांबच्या पल्य्याच्या रेल्वे लाईन टाकण्यासाठी रुळांचे मोठे सेक्शन आपसात जोडले जातात. जर आपण या जोडांना लक्ष देऊन बघितले  तर त्यामध्ये थोडी जागा शिल्लक राहते ती अजिबात एकत्र मिसळून  लावल्या जात नाहीत असं का ते जाणून घ्या?
रूळ लोखंडापासून बनलेल्या असतात आणि लोखंड  उन्हाळ्याच्या हंगामात उष्णतेमुळे पसरत आणि हिवाळ्यातील थंडीपासून संकुचित होतं जर हे रूळ आपसात एकत्रपणे जोडले तर  उन्हाळ्याच्या हंगामात लोखंड पसरल्यामुळे रूळ तुटण्याची किंवा दुमडून जाण्याची दाट शक्यता असते.आणि अपघात होऊ शकतो. म्हणून रुळाच्या मध्ये जागा सोडली जाते.
 
 

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

Chhatrapati Sambhaji Maharaj Jayanti 2026 Speech in Marathi धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज जयंती भाषण

शरीराला उर्जावान ठेवण्यासाठी, दररोज या योगांचा सराव करा

पंचतंत्र : मूर्खांचा समूह

घरात भाजी नसेल तर पटकन बनवा साधी सोपी व झटपट होणारी कुरडईची भाजी : मराठमोळी चव!

Vastu Tips झोपण्याची योग्य दिशा तुमचे नशीब बदलू शकते

सर्व पहा

नवीन

रात्रभर एसी मध्ये झोपण्याचे दुष्परिणाम जाणून घ्या

स्नायूंची शक्ती वाढवण्यासाठी फायदेशीर आहे चक्रासन योग, इतर फायदे जाणून घ्या

लघु कथा : माकड आणि जादूचे झाड

Shani Dev Names for Baby Boy बाळासाठी शनिदेवाशी संबंधित खास नावे

आलं-लसूण पेस्ट महिनाभर काय अगदी दोन महिने खराब होणार नाही; जाणून घ्या साठवणुकीच्या टिप्स

पुढील लेख
Show comments