rashifal-2026

रेल्वेच्या रुळामध्ये जागा रिकामी का असते?

Webdunia
रविवार, 30 मे 2021 (09:30 IST)
भारतीय रेल्वे नेटवर्क हे आशियातील सर्वात मोठे रेल नेटवर्क आहे.दररोज लाखो प्रवासी रेल्वेने  प्रवास करतात. रेल्वेच्या वाहतुकीसाठी एक निश्चित मार्ग तयार केला जातो, याला रूळ म्हणतात, ज्यासाठी लोखंड वापरुन लांब पल्ल्यात रेल्वे लाईन टाकली जाते. लांबच्या पल्य्याच्या रेल्वे लाईन टाकण्यासाठी रुळांचे मोठे सेक्शन आपसात जोडले जातात. जर आपण या जोडांना लक्ष देऊन बघितले  तर त्यामध्ये थोडी जागा शिल्लक राहते ती अजिबात एकत्र मिसळून  लावल्या जात नाहीत असं का ते जाणून घ्या?
रूळ लोखंडापासून बनलेल्या असतात आणि लोखंड  उन्हाळ्याच्या हंगामात उष्णतेमुळे पसरत आणि हिवाळ्यातील थंडीपासून संकुचित होतं जर हे रूळ आपसात एकत्रपणे जोडले तर  उन्हाळ्याच्या हंगामात लोखंड पसरल्यामुळे रूळ तुटण्याची किंवा दुमडून जाण्याची दाट शक्यता असते.आणि अपघात होऊ शकतो. म्हणून रुळाच्या मध्ये जागा सोडली जाते.
 
 

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

दत्तात्रेय सिद्ध इंद्रजाल मंत्र: वश मंत्र साधना, मनाची प्रत्येक इच्छा पूर्ण करण्यासाठी मंत्र पाठ करण्याची पद्धत

श्री दत्तात्रेय वज्र कवचम स्तोत्रम् पठण केल्याने सर्व संकट नाहीसे होतात, कष्टांपासून मु्क्ती मिळते

दररोज 1 चमचा मध खाल्ल्याने हे आजार दूर राहतात, हिवाळ्यात मध खाण्याचे फायदे जाणून घ्या

दहावी उत्तीर्ण तरुणांसाठी 25,000हून अधिक एसएससी कॉन्स्टेबल भरती 2025

स्किनकेअर खरेदी करताना, हे आवश्यक घटक नक्की तपासा

सर्व पहा

नवीन

हिवाळ्यात या ५ प्रकारच्या चटण्या जरूर खाव्यात; जेवणाची चव वाढवण्यासोबतच अनेक फायदेही मिळतात

डॉ. आंबेडकर यांच्या नावावरुन मुलांसाठी प्रेरणादायी नावे

PCOS नियंत्रित करायचे असेल तर या गोष्टींची काळजी घ्या

जेईई मेन 2026 मध्ये पूर्ण गुण मिळवण्यासाठी भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र आणि गणिताची तयारी कशी करावी

त्वचेची काळजी घेण्यासाठी बदाम तेलाने मसाज केल्याचे फायदे जाणून घ्या

पुढील लेख
Show comments