Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

चाणक्य नीती

Webdunia
गुरूवार, 7 मे 2015 (16:14 IST)
* मूर्ख शिष्यास उपदेश केल्याने आणि दृष्ट स्त्रीचे पोषण केल्याने तसेच दु:खितजनांच्या अतिसहवासाने विद्वानही दु:ख पावतो.

* जो अविनाशी वस्तू सोडून नाशिवंत वस्तूच्या पाठीस लागतो तो अविनाशी वस्तू सोडतोच पण नाशिवंत वस्तू नाश पावल्याने या दोन्ही वस्तूंना मुकतो.

* खाद्यपदार्थ असताना भोजनशक्ति असणे, स्त्री उपलब्ध असताना रतिशक्ति असणे, वैभव प्राप्त असताना दानशक्ति असणे, हे मोठे पुण्याचे फळ होय.

* मुलांचे अतिलाड करण्याने ती बिघडण्याची तर वेळीच योग्य शिक्षा करण्याने ती सद्गुणी बनण्याची शक्यता असते तरी शिक्षणाच्या बाबतीत पुत्राचे वा शिष्याचे लाड न करता त्यांना वेळीच ताडन करून सद्गुणी बनवावे.

* अत्यंत रूपवान असल्याने सीतेचे हरण झाले, संपत्ती- सामर्थ्यदिकांचा अतिगर्व झाल्याने रावणाचा नाश झाला, दानाचा अतिरेक केल्यामुळे बळीस पाताळांत जावे लागले या साठी कोणत्याही गोष्टीचा अतिरेक टाळावा.

जेवण बनवतांना गॅस सिलेंडर झाले लीक आग लागल्याने 4 जणांचा मृत्यू

'अनुपमा' अभिनेत्री रुपाली गांगुली भाजपमध्ये दाखल

महाराष्ट्र गीत : जय जय महाराष्ट्र माझा, गर्जा महाराष्ट्र माझा

मोदींकडून महाराष्ट्र दिनानिमित्त मराठीत शुभेच्छा!

टँकरच्या अपघातामुळे रस्त्यावर तेल सांडलेले पाहून मुख्यमंत्री शिंदे यांनी मदतीचा हात पुढे केला

आर्टरी ब्लॉकेज टाळतात हे 5 सुपरफूड, हृदयविकाराच्या जोखमीपासून तुमचे संरक्षण करेल

स्प्लिट एन्ड्ससाठी हे उपाय अवलंबवा

लाकडी फर्निचरची स्वच्छता घरात असलेल्या या 5 गोष्टींनी करा

लग्नाआधी पार्टनरला विचारून घेतल्या पाहिजे या गोष्टी

झोपण्यापूर्वी खाव्या मनुका, आरोग्याला मिळतील अनेक फायदे

Show comments