Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

राष्ट्रगीताबद्दल जाणून घ्या सामान्य माहिती

Webdunia
* राष्ट्रगीत हे नोबेल पारितोषिक विजेते रवींद्रनाथ टागोर यांनी मूळ बंगाली भाषेत लिहिले होते.
 
* राष्ट्रगीतामध्ये एकूण पाच कडवे आहे. देशभरांत म्हटले जाणारे राष्ट्रगीत हे पाच कडव्यांपैकी फक्त पहिले कडवे आहे.
 
* ‘जन-गण-मन’ या गाण्याच्या हिंदी रूपांतरणाचे संविधान सभेने 24 जानेवारी 1950 रोजी राष्ट्रगीत म्हणून स्वीकार केला.
 
* राष्ट्रगीत हे नेहमी समूहाने कुठल्याही वाद्याशिवाय 52 सेकंदात म्हणायचे असते. काही वेळेस हे गीत संक्षिप्त रूपात गायले जाते त्याचा कालावधी 20 सेकंद आहे.
 
* राष्ट्रगीत म्हणताना स्तब्ध उभे राहून राष्ट्राला वंदन करूनच हे गीत म्हणावे.
 
* 27 डिसेंबर 1911 रोजी भारतीय काँग्रेसच्या कलकत्ता अधिवेशनामध्ये हे सर्वप्रथम गायले गेले.
 
* राष्ट्रगीत पहिल्यांदा जानेवारी 1992 मध्ये ‘भारत विधाता’ या शीर्षकाखाली ‘तत्त्व बोधिनी’ पत्रिकेमध्ये छापले गेले होते.
 
* 1919 मध्ये या गीताचे इंग्रजीमध्ये रूपांतरण करून ‘ Morning song of India ’ या नावाने छापले गेले.

जेवण बनवतांना गॅस सिलेंडर झाले लीक आग लागल्याने 4 जणांचा मृत्यू

'अनुपमा' अभिनेत्री रुपाली गांगुली भाजपमध्ये दाखल

महाराष्ट्र गीत : जय जय महाराष्ट्र माझा, गर्जा महाराष्ट्र माझा

मोदींकडून महाराष्ट्र दिनानिमित्त मराठीत शुभेच्छा!

टँकरच्या अपघातामुळे रस्त्यावर तेल सांडलेले पाहून मुख्यमंत्री शिंदे यांनी मदतीचा हात पुढे केला

आर्टरी ब्लॉकेज टाळतात हे 5 सुपरफूड, हृदयविकाराच्या जोखमीपासून तुमचे संरक्षण करेल

स्प्लिट एन्ड्ससाठी हे उपाय अवलंबवा

लाकडी फर्निचरची स्वच्छता घरात असलेल्या या 5 गोष्टींनी करा

लग्नाआधी पार्टनरला विचारून घेतल्या पाहिजे या गोष्टी

झोपण्यापूर्वी खाव्या मनुका, आरोग्याला मिळतील अनेक फायदे

पुढील लेख
Show comments